शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

कळमेश्वर... जोड

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

शेतकऱ्यांनी खायचे काय?

शेतकऱ्यांनी खायचे काय?
शासनाने जमीन अधिग्रहित केल्यानंतर अद्यापही मोबदला दिला नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उत्पादन मिळत नाही. सतत नापिकीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय जमिनीच्या विक्रीवरही बंदी घातल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खायचे काय असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.
या परिसरातील गावांमध्ये आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. असे असताना वेकोलि प्रशासन शेतकऱ्यांच्या मोबदलाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पुन्हा किती शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागेल, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. वेकोलि प्रशासनाने या समस्येवर तत्काळ तोडगा न काढल्यास आंदोलन पुकारण्याचा इशाराही काहींनी दिला आहे.
..... कोट....
ही बाब माझ्या अधिकारात येत नसल्याने तहसील कार्यालयाकडून बोरगाव व आदासा येथील जमीन भूसंपादन प्रकरणावर तोडगा काढू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.
- गणपत पुरके
तहसीलदार, तहसील कार्यालय, कळमेश्वर