शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

कळमेश्वर... जोड

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

शेतकऱ्यांनी खायचे काय?

शेतकऱ्यांनी खायचे काय?
शासनाने जमीन अधिग्रहित केल्यानंतर अद्यापही मोबदला दिला नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उत्पादन मिळत नाही. सतत नापिकीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय जमिनीच्या विक्रीवरही बंदी घातल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खायचे काय असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.
या परिसरातील गावांमध्ये आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. असे असताना वेकोलि प्रशासन शेतकऱ्यांच्या मोबदलाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पुन्हा किती शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागेल, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. वेकोलि प्रशासनाने या समस्येवर तत्काळ तोडगा न काढल्यास आंदोलन पुकारण्याचा इशाराही काहींनी दिला आहे.
..... कोट....
ही बाब माझ्या अधिकारात येत नसल्याने तहसील कार्यालयाकडून बोरगाव व आदासा येथील जमीन भूसंपादन प्रकरणावर तोडगा काढू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.
- गणपत पुरके
तहसीलदार, तहसील कार्यालय, कळमेश्वर