शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
3
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
4
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
5
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
6
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
7
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
8
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
9
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
10
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
11
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
12
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
13
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
14
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
15
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
16
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
17
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!
18
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
19
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
20
"मला अभिनयही करायचा आहे...", अभिजीत सावंतने व्यक्त केली इच्छा, बिग बॉसनंतर पुन्हा मिळाली प्रसिद्धी

जाट आंदोलन थंडावले; तणाव कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 02:43 IST

पोलिसांच्या निष्क्रियतेविरुद्ध संतप्त जमावाने रोहतक येथे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांना घातलेला घेराव वगळता मंगळवारी कोणतीही अनुचित घटना न घडल्यामुळे जाट आंदोलनाची

चंदीगड : पोलिसांच्या निष्क्रियतेविरुद्ध संतप्त जमावाने रोहतक येथे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांना घातलेला घेराव वगळता मंगळवारी कोणतीही अनुचित घटना न घडल्यामुळे जाट आंदोलनाची धग कमी झाल्याचे; मात्र तणाव कायम असल्याचे संकेत मिळाले आहेत. दुसरीकडे हिंसाचारग्रस्त जाटबहुल हिस्सार, हांसी, भिवानीमध्ये संचारबंदी कायम असून ती केवळ रोहतकमध्ये चार तासांसाठी शिथिल करण्यात आली. हरियाणामध्ये ‘रास्ता रोको’ करण्यासाठी ठिकठिकाणी लावलेले अडथळे हटविण्यात आल्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. अंबाला- दिल्ली महामार्गावरील वाहतूक पानीपतपर्यंत सुरू झाली. सोनीपत येथील स्थिती पूर्ववत होताच पुढील वाहतूक पूर्ववत होईल अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जाट आंदोलनात एकूण १९ जण मृत्युमुखी पडले आहेत. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांच्या चिथावणीमुळेच आंदोलन हिंसक झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्याचे खंडण करताना हुड्डा म्हणाले की संबंधित पुरावा बनावट आहे. मात्र काँग्रेसने याबाबतचे स्पष्टीकरण हुड्डा यांच्याकडे मागितले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीने केंद्रीय नोकऱ्यांमध्ये जाटांना आरक्षण देण्याच्या मुद्यावर चर्चेसाठी मुख्यमंत्री खट्टर यांना दिल्लीला पाचारण केले आहे. (वृत्तसंस्था)