शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पृथ्वीचे तापमान नियंत्रित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी

By admin | Updated: November 30, 2015 01:13 IST

वातावरण बदलाच्या दुष्परिणामांनी संपूर्ण जगाला चिंतेच्या खाईत ढकलले आहे. पृथ्वीचे तापमान नियंत्रणात राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

नवी दिल्ली : वातावरण बदलाच्या दुष्परिणामांनी संपूर्ण जगाला चिंतेच्या खाईत ढकलले आहे. पृथ्वीचे तापमान नियंत्रणात राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नैसर्गिक संकटे आणि अन्य विनाशकारी परिणामांना तोंड देण्यासाठी प्रत्येक छोट्या-मोठ्या संस्थेने वैज्ञानिक पद्धतीने काम करायला हवे, असे मोदींनी वातावरण बदलासंबंधी पॅरिस येथे होणाऱ्या शिखर बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी मन की बात कार्यक्रमात स्पष्ट केले.आज वातावरण बदल, ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा सुरू आहे. चिंता व्यक्त केली जात आहे. आता प्रत्येक काम करण्यापूर्वी त्याला दर्जात्मक स्वीकृती मिळत आहे. पृथ्वीचे तापमान वाढू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. ही प्रत्येकाची जबाबदारी व चिंता आहे. ऊर्जा संरक्षण हा तापमानवाढीपासून बचावाचा पहिला मार्ग आहे. आज जगाच्या काना-कोपऱ्यातून नैसर्गिक संकटांच्या बातम्या येत असतात. झपाट्याने होत असलेल्या वातावरण बदलाचा परिणाम दिसू लागला आहे. अलीकडेच तामिळनाडूत आणि अन्य काही राज्यांमध्ये मुसळधार पावसात मोठे नुकसान झाले आहे. अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांप्रती शोकसंवदेना व्यक्त करतो.(लोकमत न्यूज नेटवर्क)