शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पृथ्वीचे तापमान नियंत्रित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी

By admin | Updated: November 30, 2015 01:13 IST

वातावरण बदलाच्या दुष्परिणामांनी संपूर्ण जगाला चिंतेच्या खाईत ढकलले आहे. पृथ्वीचे तापमान नियंत्रणात राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

नवी दिल्ली : वातावरण बदलाच्या दुष्परिणामांनी संपूर्ण जगाला चिंतेच्या खाईत ढकलले आहे. पृथ्वीचे तापमान नियंत्रणात राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नैसर्गिक संकटे आणि अन्य विनाशकारी परिणामांना तोंड देण्यासाठी प्रत्येक छोट्या-मोठ्या संस्थेने वैज्ञानिक पद्धतीने काम करायला हवे, असे मोदींनी वातावरण बदलासंबंधी पॅरिस येथे होणाऱ्या शिखर बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी मन की बात कार्यक्रमात स्पष्ट केले.आज वातावरण बदल, ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा सुरू आहे. चिंता व्यक्त केली जात आहे. आता प्रत्येक काम करण्यापूर्वी त्याला दर्जात्मक स्वीकृती मिळत आहे. पृथ्वीचे तापमान वाढू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. ही प्रत्येकाची जबाबदारी व चिंता आहे. ऊर्जा संरक्षण हा तापमानवाढीपासून बचावाचा पहिला मार्ग आहे. आज जगाच्या काना-कोपऱ्यातून नैसर्गिक संकटांच्या बातम्या येत असतात. झपाट्याने होत असलेल्या वातावरण बदलाचा परिणाम दिसू लागला आहे. अलीकडेच तामिळनाडूत आणि अन्य काही राज्यांमध्ये मुसळधार पावसात मोठे नुकसान झाले आहे. अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांप्रती शोकसंवदेना व्यक्त करतो.(लोकमत न्यूज नेटवर्क)