शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

कचर्‍याच्या समस्येने नागरिकांचे आरोग्य धोक्यात विधानसभेत गाजणार विषय: मनपाकडून मागविली माहिती

By admin | Updated: October 25, 2016 00:44 IST

जळगाव: जळगाव तसेच राज्यातील सर्वच मनपांमध्ये कचर्‍याची समस्या निर्माण झाली असून याबाबत विधान परिषदेत तारांकीकत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने शासनाने मनपाकडून यासंदर्भात माहिती मागविली आहे.

जळगाव: जळगाव तसेच राज्यातील सर्वच मनपांमध्ये कचर्‍याची समस्या निर्माण झाली असून याबाबत विधान परिषदेत तारांकीकत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने शासनाने मनपाकडून यासंदर्भात माहिती मागविली आहे.
शासनाच्या अवर सचिव प्रतिभा पाटील यांनी मनपा आयुक्तांकडून विविध मुद्यांवर माहिती मागविली आहे. त्यात मनपा क्षेत्रात कचर्‍याची समस्या निर्माण झाली आहे का? असल्यास कचर्‍यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा समावेश असल्याने त्याचे विघटन करण्याची पद्धत अद्याप विकसित न झाल्यामुळे विविध समस्या निर्माण होत आहेत. त्यात कितपत तथ्य आहे. तसे असल्यास या कचर्‍याच्या समस्येमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन सर्वत्र साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. हे खरे आहे का? कचर्‍याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तसेच कचर्‍यापासून जीव निर्मिती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाची कारणे काय? या स्वरूपात माहिती त्वरित मागविण्यात आली आहे.
मनपाचा घनकचरा प्रकल्प बंदच
मनपाचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून बंद पडला आहे. हा प्रकल्प ताब्यात घेऊन नव्याने कार्यान्वित करण्याची कार्यवाहीदेखील मनपा प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे कचर्‍याची उघड्यावरच विल्हेवाट लावली जात आहे. तसेच बहुतांश ठिकाणी कचरा जाळण्यात येत आहे. त्यामुळे वायूप्रदूषण होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासन याबाबत शासनाकडे काय माहिती पाठविते? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.