शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कचर्‍याच्या समस्येने नागरिकांचे आरोग्य धोक्यात विधानसभेत गाजणार विषय: मनपाकडून मागविली माहिती

By admin | Updated: October 25, 2016 00:44 IST

जळगाव: जळगाव तसेच राज्यातील सर्वच मनपांमध्ये कचर्‍याची समस्या निर्माण झाली असून याबाबत विधान परिषदेत तारांकीकत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने शासनाने मनपाकडून यासंदर्भात माहिती मागविली आहे.

जळगाव: जळगाव तसेच राज्यातील सर्वच मनपांमध्ये कचर्‍याची समस्या निर्माण झाली असून याबाबत विधान परिषदेत तारांकीकत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने शासनाने मनपाकडून यासंदर्भात माहिती मागविली आहे.
शासनाच्या अवर सचिव प्रतिभा पाटील यांनी मनपा आयुक्तांकडून विविध मुद्यांवर माहिती मागविली आहे. त्यात मनपा क्षेत्रात कचर्‍याची समस्या निर्माण झाली आहे का? असल्यास कचर्‍यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा समावेश असल्याने त्याचे विघटन करण्याची पद्धत अद्याप विकसित न झाल्यामुळे विविध समस्या निर्माण होत आहेत. त्यात कितपत तथ्य आहे. तसे असल्यास या कचर्‍याच्या समस्येमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन सर्वत्र साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. हे खरे आहे का? कचर्‍याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तसेच कचर्‍यापासून जीव निर्मिती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाची कारणे काय? या स्वरूपात माहिती त्वरित मागविण्यात आली आहे.
मनपाचा घनकचरा प्रकल्प बंदच
मनपाचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून बंद पडला आहे. हा प्रकल्प ताब्यात घेऊन नव्याने कार्यान्वित करण्याची कार्यवाहीदेखील मनपा प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे कचर्‍याची उघड्यावरच विल्हेवाट लावली जात आहे. तसेच बहुतांश ठिकाणी कचरा जाळण्यात येत आहे. त्यामुळे वायूप्रदूषण होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासन याबाबत शासनाकडे काय माहिती पाठविते? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.