शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

इराकी अराजकाची भारताला झळ

By admin | Updated: June 19, 2014 02:35 IST

सुन्नी बंडखोरांच्या हिंसक उठवामुळे इराकमध्ये निर्माण झालेल्या अराजकाच्या परिस्थितीचे चटके भारतालाही बसू लागले आहेत

नवी दिल्ली : सुन्नी बंडखोरांच्या हिंसक उठवामुळे इराकमध्ये निर्माण झालेल्या अराजकाच्या परिस्थितीचे चटके भारतालाही बसू लागले आहेत. उत्तर इराकमधील मोसूल या शहरात एका बांधकाम कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या ४० भारतीय कामगारांचे अपहरण करण्यात आले असून, २४ तास उलटले तरी त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. दुसरीकडे इराकमधील या हिंसक संघर्षामुळे तेलाच्या किमती भडकू लागल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर आगामी वर्षात त्याचा किमान २० हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल, असे चित्र आहे. यातच बीजी शहरातील इराकच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर बंडखोरांनी हल्ला करून त्यावर जवळजवळ कब्जा केल्याने परिस्थितीचे गांभीर्य व प्रादेशिक स्थैर्य आणि शांततेच्या धोक्यात आणखी भर पडली आहे. बंडखोरांनी ताब्यात घेतलेल्या तिकरित शहरात काम करणाऱ्या ४४ भारतीय परिचारिका सुरक्षित असल्याचे समाधान व्यक्त केले जात असतानाच मोसूलमध्ये ४० भारतीय कामगारांचे अपहरण झाल्याचे वृत्त आले.परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने याची पुष्टी केली. या अराजकाच्या परिस्थितीने पुढील काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती बॅरलला १२५ डॉलरपर्यंत वाढतील आणि त्याचा भारताच्या अर्थसंकल्पावर किमान २० हजार कोटी रुपयांचा जादा बोजा पडेल, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. इराकमधील घटनांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारांत ब्रेन्ट तेलाच्या किमती बॅरेलमागे तीन डॉलरने वाढून ११३ डॉलरवर गेल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)