शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

असहिष्णूता भारतीयांच्या जगण्याचा भागच - विवेक देवरॉय

By admin | Updated: November 5, 2015 10:40 IST

भारतात फारपूर्वी पासून असहिष्णूता असून असहिष्णूता हा आपल्याकडे जगण्यातील एक भागच आहे असे परखड मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विवेक देवरॉय यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ५ -  भारतात फारपूर्वी पासून असहिष्णूता असून असहिष्णूता हा आपल्याकडे जगण्यातील एक भागच आहे असे परखड मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विवेक देवरॉय यांनी मांडले आहे. जी मंडळी देशात असहिष्णूता वाढत असल्याचा आरोप करत आहेत त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही असेही त्यांनी म्हटले आहे. 

निती आयोगाचे सदस्य आणि अर्थतज्ज्ञ विवेक देवरॉय यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी असहिष्णूतेच्या मुद्द्यावर रोखठोख मतं मांडली. देशात पूर्वीपासूनच असहिष्णूता असल्याचा दावा करत देवरॉय यांनी काही उदाहरणंही दिली. जगदीश भागवती यांना दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (डीएसइ) सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले होते कारण त्यांची विचारधारा वेगळी होती. डीएसइतील विचारधारा वेगळी असल्याने त्यांनी या विचारधारेचा नेहमीच विरोध दर्शवला होता. दुस-या पंचवार्षिक आयोगाच्या अभ्यासाठी अर्थतज्ज्ञांची समिती नेमली होती. यामध्ये डॉ. बी आर शेणॉय यांचाही समावेश होता. त्यांनी योजनेला विरोध दर्शवला होता. यानंतर शेणॉय यांचे नाव देशात कुठेच ऐकू आले नाही. त्यांच्यावर बंदी घालण्यात आली व शेवटी त्यांचा मृत्यूही श्रीलंकेतच झाला असे देवरॉय यांनी नमूद केले. पत्रकार अॅलेक्झेंडर कॅपबेल यांचे हार्ट ऑफ इंडिया हे पुस्तक होते. या पुस्तकाला सरंक्षण असले तरी आजही या पुस्तकावर भारतात बंदी आहे. या पुस्तकात नेहरु, समाजवाद याविषयी आक्षेपार्ह मत मांडण्यात आले होते. जी लोकं कोणतीही बंदी नको असे सांगतात त्यांनी कधीही हार्ट ऑफ इंडियावरील बंदीविरोधात आवाज उठवला नाही याकडेही देवरॉय यांनी लक्ष वेधले आहे.