शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

लॉर्डसवर भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

By admin | Updated: July 21, 2014 19:18 IST

ईशांत शर्माच्या अखूड टप्प्याच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या खेळाडुंनी सपशेल नांगी टाकल्यामुळे भारताने दुस-या कसोटीमध्ये इंग्लंडवर क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर थरारक विजय मिळवला आहे.

ऑनलाइन टीम
लंडन, दि. २१ - ईशांत शर्माच्या अखूड टप्प्याच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या खेळाडुंनी सपशेल नांगी टाकल्यामुळे भारताने दुस-या कसोटीमध्ये इंग्लंडवर क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर थरारक विजय मिळवला आहे. विजयासाठी ३१९ धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर होते. परंतु २२३ धावांवर भारताने इंग्लंडचा धाव गुंडाळला आणि भारताला चित्तथरारक विजय मिळवून दिला.
पहिल्या डावात अजिंक्य रहाणे आणि दुस-या डावात मुरली विजय, रविंद्र जाडेजा व भुवनेश्वर कुमार यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने इंग्लंडसमोर चांगले आव्हान ठेवले होते. ज्यो रूटने अर्धशतक झळकावत मोईन अलीच्या साथीने चांगला खेळ केला आणि इंग्लंडला विजयाची आशा दाखवली. परंतु, ईशांत शर्माच्या उपहारानंतरच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज निष्प्रभ ठरले.
भारताने पहिल्या डावात २९५ व दुस-या डावात ३४५ धावा केल्या. बॅलन्सच्या शतकाच्या जीवावर इंग्लंडने पहिल्या डावात ३१९ धावा केल्या. दुस-या डावात विजयासाठी इंग्लंडपुढे ३१९ धावांचे लक्ष्य होते. मोईन अली, रुट, स्टोक्स, प्रायोर व ब्रॉड असे पाचजण एकामागोमाग एक तंबूत धाडणा-या ईशांत शर्माने एकूण सात बळी टिपले व विजयात मोलाचा वाटा उचलला.