शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भारत सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश - राजनाथ सिंह

By admin | Updated: March 3, 2016 18:16 IST

जगात कुठला धर्मनिरपेक्ष देश असेल तर तो, भारत आहे. बहुविविधता असलेल्या या देशामध्ये सर्व धर्माचे लोक एकोप्याने एकत्र रहातात असे राजनाथ यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. ३ - जगात कुठला धर्मनिरपेक्ष देश असेल तर तो, भारत आहे. बहुविविधता असलेल्या या देशामध्ये सर्व धर्माचे लोक एकोप्याने एकत्र रहातात असे राजनाथ यांनी सांगितले. राज्यसभेमध्ये केंद्रीय मंत्र्याने दिलेल्या प्रक्षोभक भाषणा विषयीच्या चर्चेमध्ये बोलताना त्यांनी हे सांगितले. जगात भारत असा एकमेव देश आहे जिथे सर्व धर्माचे लोक एकत्र रहातात. इस्लाम, ख्रिश्चन धर्मासह सर्व धर्माच्या पंथाचे लोक इथे रहातात असे राजनाथ यांनी सांगितले. भारताची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले. फक्त एक पक्ष देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवू शकत नाही. त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे असे राजनाथ यांनी सांगितले. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री राम शंकर काथेरीया यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. काथेरीया यांच्यावर आग्रा येथील कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप आहे. मी काथेरीया यांचे भाषण ऐकले, तुम्ही सुद्धा ते भाषण ऐका त्यात काहीही प्रक्षोभक नाही असे राजनाथ यांनी सांगितले. राजकीय फायदा-तोटयावर जातीय सलोख्याचे मोजमाप करु नका, न्याय आणि मानवतेच्या आधारावर त्याचे मोजमाप झाले पाहिजे असे राजनाथ यांनी सांगितले.