शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भारतावर दुष्काळाची गडद छाया - विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन

By admin | Updated: June 2, 2015 18:05 IST

यंदा पाऊस सरासरी एवढा पडेल हा आधीचा अंदाज चुकीचा ठरण्याची शक्यता असून कमी पावसामुळे दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो, असे भाकित खुद्द विज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनीच वर्तविले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ०२ -  यंदा पाऊस सरासरी एवढा पडेल हा आधीचा अंदाज चुकीचा ठरण्याची शक्यता असून कमी पावसामुळे दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो, असे भाकित खुद्द विज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनीच वर्तविले आहे.
याआधीच्या अंदाजानुसार सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडेल असे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. मात्र डॉ. हर्षवर्धन यांनी सुधारीत अंदाज ८८ टक्क्यांचा असल्याचे सांगितले. ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे दुष्काळी वर्ष मानण्यात येत असल्याने येणारे वर्ष भारतीयासांठी त्रासाचे ठरण्याची शक्यता आहे.
इतका कमी पाऊस पडल्यास देशातल्या अर्ध्या अधिक जमिनीला शेतीसाठीही पाणी मिळणार नाहीत, अशी भीतीही हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. हा सुधारीत अंदाज चुकीचा ठरू दे अशी प्रार्थना देवाकडे करुया अशी पुस्तीही विज्ञान मंत्र्यांनी जोडली आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या दरात आत्ताच वाढ होण्यास सुरुवात झाली असून त्यात दुष्काळाची भर पडली तर शेतक-यांचे जगणे कठीण होईलच, पण त्याचबरोबर सर्वसामान्य माणूसही महागाईने जेरीस येईल. महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे हजारो शेतक-यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत, तिथे तर हा प्रश्न दुष्काळामुळे आणखीन उग्र होईल अशी भीती आहे.