शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वेळ आल्यास भारत पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करेल - मनोहर पर्रीकर

By admin | Updated: November 11, 2016 10:02 IST

वेळ आल्यास भारत पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, असे वक्तव्य संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. भारत एक जबाबदार देश असून आम्ही अण्वस्त्रांचा बेजबाबदारपणे वापर करणार नाही

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11 - वेळ आल्यास भारत पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, असे वक्तव्य संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. मात्र, भारत एक जबाबदार देश असून आम्ही अण्वस्त्रांचा बेजबाबदारपणे वापर करणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
 
निवृत्त ब्रिगेडियर गुरमीत कानवाल यांच्या ‘द न्यू अर्थशास्त्र’ या पुस्तकाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रकाशन केले. या प्रकाशन सोहळ्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. भारत पहिल्यांदा अण्वस्त्राचा वापर करणार नाही, असा समज आहे. पण या विचारात अडकून बसायचे नाही.
 
'वेळ आली तर भारत पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर करू शकतो. पण भारत एक जबाबदार देश असून, अण्वस्त्रांचा बेजबाबदारपणे वापर करणार नाही', असंही पर्रीकर म्हणाले आहेत. पर्रीकर यांच्या या विधानावरुन चौफेर टीका होऊ लागल्याने पर्रीकर यांनी 'हे माझे वैयक्तिक मत' असल्याचे स्पष्टीकरण देत सारवासारव केली.
 
याचवेळी 'आम्हाला कुणीही ग्राह्य धरु नये, देशावर जेव्हा कधी संकट येईल त्यावेळी मी आपल्या धोरणात बदल करण्यास मागेपुढे पाहणार नाही,असेही त्यांनी सांगितले. तसेच 'शेजारी राष्ट्र सर्जिकल स्ट्राईकपूर्वी वारंवार अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देत होता. पण सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यांच्या धमक्या बंद झाल्या आहेत', असा दावाही पर्रीकर यांनी केला आहे.  
 
भारताच्या अण्वस्त्र धोरणात बदल झाल्याची टीका होऊ लागल्यानंतर, 'अण्वस्त्र धोरणात कोणताही बदल झालेला नाही', असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण देत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.