शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आळशी लोकांच्या यादीत भारत ३९वा!

By admin | Updated: July 15, 2017 00:22 IST

जगातील ४६ देशांमध्ये करण्यात आलेल्या आळशी लोकांच्या यादीत भारत ३९ व्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगातील ४६ देशांमध्ये करण्यात आलेल्या आळशी लोकांच्या यादीत भारत ३९ व्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. भारतीय लोक दिवसाला जास्तीत जास्त ४२९७ पावले चालतात, असे या सर्व्हेतून आढळून आले आहे. स्टॅटफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा सर्व्हे केला असून, त्यात जगतील ४६ देशांमधील तब्बल लाख लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. सर्व्हेत सहभागी झालेले रोज किती चालतात, याची नोंद ठेवण्यासाठी स्मार्टफोनमध्ये स्टेप काउंटर्स अ‍ॅप इन्स्टॉल करण्यात आले होते. सर्व्हेच्या निष्कर्षानुसार चीनमधील नागरिक सर्वात कमी आळशी आहेत. त्यातही हाँगकाँगमधील लोक अधिक उत्साही असून, ते दिवसाला किमान ६८८0 पावले चालतात.इंडोनेशिया हा देश मात्र सर्वात आळशी देश ठरला आहे. दिवसाला किमान ३,५१३ पावले चालणे आवश्यक मानले जाते. मात्र, इंडोनेशियातील लोक त्याच्या निम्मीही पावले चालत नाहीत, असे हा सर्व्हे सांगतो.जगभरातील सरासरी आकडा ४,९६१ पावलं आहे. अमेरिकन लोक दिवसाला ४,७७४ पावले चालतात. हाँगकाँग, चीन, युक्रेन आणि जपान यांनी यादीत वरील स्थान पटकावले असून या देशांमधील नागरिक दिवसाला किमान सहा हजार पावलं चालतात. मलेशिया, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया यादीमध्ये सर्वात खाली असून येथील नागरिक दिवसाला जेमतेम ३९00 पावलेच चालतात. सर्व्हेतील मिळालेल्या माहितीनुसार पुरुषांच्या तुलनेत भारतीय कमी चालतात. भारतीय महिला दिवसाला किमान ३,६८४ तर पुरुष ४,६0८ पावले चालतात, असे हा सर्व्हे सांगतो. अधिकाधिक चालल्यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण कमी होते. मात्र महिलांनी आपले चालणे बंद वा कमी केल्यास चालणं बंद केल्यास त्यांचा लठ्ठपणा अतिवेगाने वाढतो. महिलांच्या बाबतीत हे प्रमाण २३२ टक्के, तर पुरुषांच्या बाबतीत ६७ टक्के आहे.