शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

भारताकडे २० दिवस पुरेल ऐवढाही दारुगोळा नाही

By admin | Updated: August 25, 2014 09:52 IST

भारत - पाक सीमारेषेवर दररोज शस्त्रसंधींचे उल्लंघन होत असतानाच युद्धपरिस्थिती निर्माण झाल्यास भारताकडे २० दिवस पुरेल ऐवढाही दारुगोळा नाही अशी माहिती समोर येत आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २५ - भारत - पाक सीमारेषेवर दररोज शस्त्रसंधींचे उल्लंघन होत असतानाच युद्धपरिस्थिती निर्माण झाल्यास भारताकडे २० दिवस पुरेल ऐवढाही दारुगोळा उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. टँक, एअर डिफेंन्स, अँटी टँक गाइडेड मिसाईल्स, स्पेशलाईज्ड मशीन गन मॅगझिन्स,ग्रेनेड्स अशा प्रमुख शस्त्रांचा भारताकडे तुटवडा असून यातील काही युद्धसामग्री आठवडाभरातच संपेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. 
भारताकडे उपलब्ध असलेला शस्त्रसाठा ब-याच वर्षांपासून वापरण्यात आलेला नाही तसेच देशभरातील ३९ ऑर्डीनन्स फॅक्टरीत संथगतीने होणा-या उत्पादनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते.  साधारणतः सैन्याकडे घनघोर युद्धात ३० दिवस पुरेल आणि सामान्य युद्धात ३० दिवस पुरे ऐवढा शस्त्रसाठा आणि दारुगोळा असणे अपेक्षीत असते. तीन दिवस चालणारे सामान्य युद्ध हे एक दिवस चालणा-या घनघोर युद्धाच्या बरोबरीत समजले जाते. यानुसार सैन्याकडे घनघोर युद्धात ४० दिवस पुरेल ऐवढा शस्त्रसाठा असणे अपेक्षीत असते.मात्र भारतीय सैन्याकडे २० दिवस पुरेल ऐवढाच दारुगोळा उपलब्ध आहे. मोदी सरकारला वस्तूस्थितीची पूर्णतः जाणीव असून यावर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे संरक्षण मंत्रालयातील अधिका-यांनी सांगितले. भारताकडे आवश्यक शस्त्रसाठा आणि दारुगोळा असावा यासाठी सुमारे ९७ हजार कोटी रुपये लागणार असून २०१९ पर्यंत भारताची स्थिती सुधारेल असेही अधिका-यांनी स्पष्ट केले. कारगिल युद्धादरम्यानही भारताकडे पुरेसा दारुगोळा नसल्याने इस्त्रायलकडून दारुगोळा घेण्याची नामूष्की सरकारवर ओढावली होती. मात्र यातून अद्याप बोध घेतलेला नाही असेच दिसत आहे.