शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

India China Faceoff: चीनविरुद्धच्या तणावात भारताला मिळणार 'ब्रह्मास्त्र'; जुन्या मित्रानं दिला शब्द

By कुणाल गवाणकर | Updated: November 12, 2020 19:15 IST

India China Faceoff: भारत-चीनमधील तणाव वाढल्यास परिणाम संपूर्ण आशिया, युरोपवर

नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील तणाव गेल्या काही महिन्यांपासून कायम आहे. उन्हाळ्यापासून सुरू असलेला पूर्व लडाखमधील तणाव अद्यापही पूर्णपणे निवळलेला नाही. दोन्ही देशांनी सीमावर्ती भागातील फौजफाटा वाढवला आहे. भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाबद्दल जगभरातून चिंता व्यक्त झाली आहे. भारताचा जुना मित्र असलेल्या रशियानंदेखील आता भारत-चीनमधील वाढत्या कटुतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारत-चीन सीमेवरील तणाव वाढल्यास युरोप-आशिया खंडात अस्थिरता वाढेल, अशी भीती रशियाकडून व्यक्त करण्यात आली आहे.भारताला एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा लवकरच देण्यात येईल, असा शब्द रशियानं दिला आहे. रशियाचे उपमिशन प्रमुख रोमन बाबुश्किन यांनी भारत-चीनमधील तणावाबद्दल एका ऑनलाईन संवादातून चिंता व्यक्त केली. 'दोन्ही देशांमध्ये सकारात्मक संवाद गरजेचा आहे. जेव्हा बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्याचा मुद्दा येतो, त्यावेळी सन्मानजनक संवादचं मुख्य आयुध असतं,' असं बाबुश्किन म्हणाले.जागतिक स्तरावर अनिश्चितता असताना भारत आणि चीनमधील तणाव वाढल्यास त्याचा परिणाम युरोप-आशिया खंडांमध्ये पाहायला मिळेल. या भागातील स्थिरतेला त्यामुळे बाधा पोहोचू शकेल. भारत-चीनमधील तणावाचा दुरुपयोग अन्य सक्रिय शक्तींकडून केला जाऊ शकतो आणि आम्ही तसे प्रयत्न होताना पाहिले आहेत, असं सूचक विधान बाबुश्किन यांनी केलं. आशियातल्या आमच्या दोन्ही मित्रांनी संवाद कायम राखणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रोत्साहित करणं महत्त्वपूर्ण असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावrussiaरशिया