शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिलेच नव्हते - अमित शहा

By admin | Updated: May 26, 2015 14:09 IST

भाजपाने निवडणुकीत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन कधीच दिले नव्हते असे सांगत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर यू टर्न घेतले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ - भाजपाने निवडणुकीत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन कधीच दिले नव्हते असे सांगत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर यू टर्न घेतले आहे. तर अयोध्येतील राम मंदिर, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे अशा महत्त्वाच्या विषयांसाठी लोकसभेत भाजपाचे ३७० खासदार असणे गरजेचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.  

मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीतील भाजपा कार्यालयात भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत स्वतंत्र विदर्भाबाबत प्रश्न विचारला असता आम्ही निवडणुकीत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन कधीच दिले नव्हते असे सांगत अमित शहांनी या प्रश्नावर अधिक भाष्य करणे टाळले आहे. अमित शहांच्या या विधानाने राज्यातील भाजपा नेते विशेषत: नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची कोंडी होण्याची चिन्हे आहेत. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरुन शिवसेना - भाजपामध्ये नेहमीच वाद झाला असून भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी उघडपणे स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.  

अयोध्येतील राम मंदिर, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे हे भाजपाचे महत्त्वाचे विषय असून त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजपाची सध्याची भूमिका काय असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. यावर अमित शहा म्हणाले, अशा विषयांवर तोडगा काढण्यासाठी लोकसभेत पक्षाचे ३७० खासदार निवडून येणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपाने निवडणुकीत दिलेले आश्वासन आता जुमला होती की काय असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहेत.