शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

मुक्काम वाढवून द्या, तस्लिमांची गृहमंत्र्यांना गळ

By admin | Updated: August 3, 2014 01:59 IST

तस्लिमा नसरीन यांनी आज शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली़ सरकारने नसरीन यांना एक वर्षाचा व्हिसा देण्यास नकार देत केवळ दोन महिन्यांर्पयत भारतात राहण्याची परवानगी दिली आह़े

नवी दिल्ली : वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आज शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली़ सरकारने नसरीन यांना एक वर्षाचा व्हिसा देण्यास नकार देत केवळ दोन महिन्यांर्पयत भारतात राहण्याची परवानगी दिली आह़े या पाश्र्वभूमीवर ही भेट झाल्याचे कळत़े
अधिकृत सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 2क् मिनिटांच्या या भेटीत नसरीन यांनी गृहमंत्र्यांना अधिक काळ भारतात राहण्याची परवानगी देण्याची गळ घातली़ बैठकीनंतर खुद्द नसरीन यांनी टि¦टरवरून याची माहिती दिली़ मी गृहमंत्र्यांना भेटल़े त्यांना ‘वो अंधेरे दिन’ पुस्तक भेट दिल़े ‘आपके अंधेरे दिन खत्म हो जाएंगे’ असे गृहमंत्री यावेळी मला म्हणाले, असे टि¦ट त्यांनी केल़े
1993 मध्ये तस्लिमांची ‘लज्ज’ नामक कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर बांगलादेशात प्रचंड वादळ उठले होत़े मुस्लीम कट्टरवादी समूहांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. बांगलादेश सरकारने पासपोर्ट जप्त केल्यानंतर त्यांना देशातून परागंदा व्हावे लागल़े यानंतर त्यांना स्वीडनचे नागरिकत्व मिळाल़े दहा वर्षे त्यांनी अमेरिका आणि युरोपात राहून लेखन केल़े भारताचा व्हिसा मिळाल्यानंतर त्यांनी कोलकात्यात वास्तव्य केल़े तथापि 2क्क्7 मध्ये हैदराबाद येथे पुस्तक प्रकाशनावेळी त्यांच्यावर हल्ला झाला होता़ पाठोपाठ कोलकात्यात हिंसक निदर्शने झाली होती़ 2क्क्8 मध्ये नवी दिल्लीत त्यांना तब्बल सहा महिने नजरकैदेत ठेवण्यात आले होत़े (लोकमत न्यूज नेटवर्क) 
 
च्सरकारने तस्लिमा यांच्या व्हिसा अर्जाच्या छाननीची प्रक्रिया सुरू केली आह़े तसेच त्यांच्या दीर्घ अवधीच्या व्हिसा अर्जावरील निर्णय राखून ठेवत त्यांना केवळ दोन महिन्यांचा व्हिसा दिला आह़े 
च्गृहमंत्रलयाच्या एका अधिका:याने सांगितले की, छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल़