शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पोलीस यंत्रणा, निवडणूक व्यवस्थेत सुधारणा करा

By admin | Updated: September 11, 2014 02:31 IST

पोलीस यंत्रणा राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोप करीत ही यंत्रणा आणि निवडणूक व्यवस्था सुधारण्यासाठी देशातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे़

नवी दिल्ली : पोलीस यंत्रणा राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोप करीत ही यंत्रणा आणि निवडणूक व्यवस्था सुधारण्यासाठी देशातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे़ज्येष्ठ विधिज्ञ आणि खासदार राम जेठमलानी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठित नागरिकांच्या समूहाने यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे़ या समूहात माजी प्रशासकीय अधिकारी भुरेलाल, माजी सीबीआय संचालक जोगिन्दर सिंह, माजी पोलीस महासंचालक प्रकाशसिंह व शशिकांत, सामाजिक कार्यकर्ते पी़व्ही़राजगोपाल, कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश डी़ एस़ तेवतिया यांचा समावेश आहे़ लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी आणि वरिष्ठ विधिज्ञ राजीव धवन यांनीही या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे़ न्यायालयीन निर्देशांकडे लक्ष वेधत, पोलीस यंत्रणेतील सुधार आणि या यंत्रणेत पुन्हा प्राण ओतण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची विनंती आम्ही करतो़ भारतात पोलीस राजकारण्यांची नव्हे तर जनतेची असली पाहिजे, असे या पत्रात म्हटले आहे़ निवडणूक प्रणालीत सुधार करून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना संसद व विधिमंडळात येण्यापासून रोखावे, यावरही त्यांनी जोर दिला आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)