शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

पोलीस यंत्रणा, निवडणूक व्यवस्थेत सुधारणा करा

By admin | Updated: September 11, 2014 02:31 IST

पोलीस यंत्रणा राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोप करीत ही यंत्रणा आणि निवडणूक व्यवस्था सुधारण्यासाठी देशातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे़

नवी दिल्ली : पोलीस यंत्रणा राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोप करीत ही यंत्रणा आणि निवडणूक व्यवस्था सुधारण्यासाठी देशातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे़ज्येष्ठ विधिज्ञ आणि खासदार राम जेठमलानी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठित नागरिकांच्या समूहाने यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे़ या समूहात माजी प्रशासकीय अधिकारी भुरेलाल, माजी सीबीआय संचालक जोगिन्दर सिंह, माजी पोलीस महासंचालक प्रकाशसिंह व शशिकांत, सामाजिक कार्यकर्ते पी़व्ही़राजगोपाल, कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश डी़ एस़ तेवतिया यांचा समावेश आहे़ लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी आणि वरिष्ठ विधिज्ञ राजीव धवन यांनीही या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे़ न्यायालयीन निर्देशांकडे लक्ष वेधत, पोलीस यंत्रणेतील सुधार आणि या यंत्रणेत पुन्हा प्राण ओतण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची विनंती आम्ही करतो़ भारतात पोलीस राजकारण्यांची नव्हे तर जनतेची असली पाहिजे, असे या पत्रात म्हटले आहे़ निवडणूक प्रणालीत सुधार करून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना संसद व विधिमंडळात येण्यापासून रोखावे, यावरही त्यांनी जोर दिला आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)