शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त कार्यालयाच्या नोटीसकडे दुर्लक्ष

By admin | Updated: February 22, 2016 19:28 IST

कारखाना किंवा दुकानात सलग ९० दिवस काम केल्यानंतर संबधित कामगार हा साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणीसाठी पात्र ठरत असतो. काम करीत असताना कंपनी मालकाने किंवा उद्योजकाने कामगारावर अन्याय केल्यास त्याबाबतचा तक्रार अर्ज साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात केला जातो. त्यानंतर संबधित अधिकारी कामगार व मालक या दोघांना नोटीस काढून दोघांमध्ये समजोता करण्याचा प्रयत्न करीत असतो. दोघांमध्ये समजोता न झाल्यास त्यांना कामगार न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जात असतो. सध्या कामगारांनी केलेल्या १०० पेक्षा जास्त तक्रारींमध्ये साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून पत्रव्यवहार केल्यानंतर देखील कंपनी व दुकान मालकांकडून प्रतिसाद दिला जात नाही आहे.

कारखाना किंवा दुकानात सलग ९० दिवस काम केल्यानंतर संबधित कामगार हा साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणीसाठी पात्र ठरत असतो. काम करीत असताना कंपनी मालकाने किंवा उद्योजकाने कामगारावर अन्याय केल्यास त्याबाबतचा तक्रार अर्ज साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात केला जातो. त्यानंतर संबधित अधिकारी कामगार व मालक या दोघांना नोटीस काढून दोघांमध्ये समजोता करण्याचा प्रयत्न करीत असतो. दोघांमध्ये समजोता न झाल्यास त्यांना कामगार न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जात असतो. सध्या कामगारांनी केलेल्या १०० पेक्षा जास्त तक्रारींमध्ये साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून पत्रव्यवहार केल्यानंतर देखील कंपनी व दुकान मालकांकडून प्रतिसाद दिला जात नाही आहे.