शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पाकने दु:साहस केल्यास कठोर प्रत्युत्तर

By admin | Updated: October 11, 2014 00:44 IST

: पाकिस्तानने शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करण्याचे दु:साहस न टाळल्यास रोखठोक प्रत्युतर दिले जाईल, असा कठोर इशारा भारताने शुक्रवारी पुन्हा दिला.

नवी दिल्ली : पाकिस्तानने शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करण्याचे दु:साहस न टाळल्यास रोखठोक प्रत्युतर दिले जाईल, असा कठोर इशारा भारताने शुक्रवारी पुन्हा दिला.भारताने शांततापूर्ण वातावरणात द्विपक्षीय चर्चेबद्दल गंभीर असल्याचे दाखवले असताना पाकिस्तानने त्याबदल्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताबद्दल द्वेषपूर्ण अपप्रचार चालविला आहे. पाकचा आंतरराष्ट्रीय सीमेवरील नागरिकांविरुद्ध हिंसाचार आणि दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. त्यामुळे आम्ही योग्य प्रतिक्रिया देण्याच्या मन:स्थितीत आहोत. तणाव वाढवायचा की निवळायचा हे त्या देशावर अवलंबून असेल. पाकिस्तान आणि त्या देशाच्या सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमा आणि जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील दु:साहस टाळण्याची गरज आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी स्पष्ट केले.सीमेवर शांतता आणि सलोखा राखण्यासाठी शस्त्रसंधीचे पालन केले जावे. तेथे शांतता प्रस्थापित झाली तरच नागरिकांना घरी परतणे शक्य होईल. भारत कसे प्रत्युत्तर देणार या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही प्रत्युत्तर दिले आहे. आपण भीती न ठेवता चर्चा करू तेव्हा चर्चेची भीती उरणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)