शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

आरक्षण न दिल्यास हिंदू धर्माचा त्याग करणार

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

इशारा : बाबासाहेब गोपले यांची पत्रकार परिषद

इशारा : बाबासाहेब गोपले यांची पत्रकार परिषद
औरंगाबाद : आरक्षणापासून मातंग समाज वंचित असून, १०० टक्के अनुशेष भरून काढण्यासाठी ८ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे, अन्यथा हिंदू धर्माचा त्याग सबंध मातंग समाज करणार आहे, असा इशारा अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडीचे नेते बाबासाहेब गोपले यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी साळवे, म. फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचा वारसा असणार्‍या महाराष्ट्रात अनुसूचित जातीत मातंग समाज सर्वात मोठा घटक आहे; परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाल्यानंतरही मातंग समाजाच्या अंगणात आरक्षणाची सावली फिरकली नाही. ८ टक्के आरक्षण क्रांतीयात्रा २१ एप्रिल रोजी मुंबईहून निघाली असून, २६ एप्रिल रोजी मांगीरबाबा यात्रा शेंद्रा येथे राज्यव्यापी मातंग समाज मेळाव्यात रूपांतरित होणार आहे. तत्पूर्वी औरंगाबादेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, हिंदू धर्मात राहून हजारो वर्षे अन्यायच होत आलेला आहे. आता विचार करावा लागणार असून, जनआंदोलन पेटविले जाणार आहे. शेंद्रा येथील राज्य मेळाव्यात मातंगवीर भक्तांनी पिवळे वस्त्र परिधान करून सहभागी व्हावे. तेथे दिशा ठरविली जाणार आहे.
यावेळी कुसुम गोपले, दशरथ मानवतकर, पवन मुर्शदपुरे, पंडित गाढे, रतन शोन्जर, जितेंद्र गालफाडे, रामभाऊ लोखंडे आदींची उपस्थिती होती.
परिस्थितीनुसार बदला...
डॉक्टर, इंजिनिअर, आयएस अधिकारी व्हावे, असे नवस बोला. समाज परिवर्तन होणे गरजेचे आहे. काखेत लेकरू हातात बकरू ही प्रथा आता बंद करा. पुरणपोळीच्या प्रसादाने नवस फेडा, कर्जबाजारी होऊन सण, यात्रा साजरी करणे किंवा नवस फेडणे बंद करावे, असेही आवाहन करण्यात आले.