शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

तर काश्मीर संपूर्ण जगासाठी आकर्षण बिंदू ठरलं असतं - मोदी

By admin | Updated: April 2, 2017 18:41 IST

गेल्या 40 वर्षांमध्ये काश्मीरमध्ये खूप हिंसाचार झाला, शेकडो निरपराध नागरिकांनी जीव गमावला आहे

ऑनलाइन लोकमतउधमपूर, दि. 2 : गेल्या 40 वर्षांमध्ये काश्मीरमध्ये खूप हिंसाचार झाला, शेकडो निरपराध नागरिकांनी जीव गमावला आहे. या 40 वर्षात जर पर्यटनावर भर दिला असता तर आज काश्मीर संपूर्ण जगासाठी आकर्षण बिंदू ठरलं असतं असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूर येथिल सभेत व्यक्त केले. ते कश्मीर दौऱ्यावर आहेत. आज दुपारी जम्मूहून श्रीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महागार्ग 44 वरील उधमपूर ते रामबन या 10.89 कि.मी.अंतराच्या आशिया खंडातील सर्वात मोठया बोगद्याचे त्यांच्या हस्ते शानदार लोकार्पण झाले. यावेळी बोलताना त्यांनी कश्मीरमध्ये हिंसाचार पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले. जम्मू-काश्मीरमध्ये काही भरकटलेले तरूण दगडफेक करत आहेत, पण दुसरीकडे काही तरूण तेच दगड कापून काश्मीरचे भाग्य बदलण्याचा प्रयत्न करत आहेत असे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या न भुतो न भविष्यति विजयाबद्दल जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले.