शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

होल असेल तर, बोट बुडणारच - राजनाथ सिंह

By admin | Updated: July 19, 2016 17:47 IST

अरुणाचलप्रदेश संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे संधी मिळालेल्या काँग्रेसने मंगळवारी लोकसभेमध्ये केंद्र सरकारला धारेवर धरले.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - अरुणाचलप्रदेश संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे संधी मिळालेल्या काँग्रेसने मंगळवारी लोकसभेमध्ये केंद्र सरकारला धारेवर धरले. केंद्र सरकार काँग्रेस शासित राज्यातील सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप  लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. 
 
सरकारच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा आरोप फेटाळून लावला. काँग्रेसमधले अंतर्गत वाद अरुणाचलप्रदेशमधील घडामोडींना जबाबदार आहेत. होल असेल तर बोट बुडणारच असे राजनाथ सिंह म्हणाले. 
 
एकाबाजूला नरेंद्र मोदी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंतीवर्ष साजरे करत आहे आणि दुस-या बाजूला लोकशाहीची हत्या करत आहे. काँग्रेस मुक्तीचा जो तुम्ही नारा दिला आहे कुठल्याही मार्गाने त्याची अंमलबजावणी करायचे ठरवले आहे. जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्ही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करता. उत्तराखंडमध्ये, अरुणाचलमध्ये तुम्ही हे करुन पाहिले. लोकांसाठी आणि संविधानासाठी हे चांगले नाही असे खर्गे म्हणाले.