शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

होल असेल तर, बोट बुडणारच - राजनाथ सिंह

By admin | Updated: July 19, 2016 17:47 IST

अरुणाचलप्रदेश संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे संधी मिळालेल्या काँग्रेसने मंगळवारी लोकसभेमध्ये केंद्र सरकारला धारेवर धरले.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - अरुणाचलप्रदेश संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे संधी मिळालेल्या काँग्रेसने मंगळवारी लोकसभेमध्ये केंद्र सरकारला धारेवर धरले. केंद्र सरकार काँग्रेस शासित राज्यातील सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप  लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. 
 
सरकारच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा आरोप फेटाळून लावला. काँग्रेसमधले अंतर्गत वाद अरुणाचलप्रदेशमधील घडामोडींना जबाबदार आहेत. होल असेल तर बोट बुडणारच असे राजनाथ सिंह म्हणाले. 
 
एकाबाजूला नरेंद्र मोदी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंतीवर्ष साजरे करत आहे आणि दुस-या बाजूला लोकशाहीची हत्या करत आहे. काँग्रेस मुक्तीचा जो तुम्ही नारा दिला आहे कुठल्याही मार्गाने त्याची अंमलबजावणी करायचे ठरवले आहे. जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्ही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करता. उत्तराखंडमध्ये, अरुणाचलमध्ये तुम्ही हे करुन पाहिले. लोकांसाठी आणि संविधानासाठी हे चांगले नाही असे खर्गे म्हणाले.