शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

होल असेल तर, बोट बुडणारच - राजनाथ सिंह

By admin | Updated: July 19, 2016 17:47 IST

अरुणाचलप्रदेश संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे संधी मिळालेल्या काँग्रेसने मंगळवारी लोकसभेमध्ये केंद्र सरकारला धारेवर धरले.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - अरुणाचलप्रदेश संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे संधी मिळालेल्या काँग्रेसने मंगळवारी लोकसभेमध्ये केंद्र सरकारला धारेवर धरले. केंद्र सरकार काँग्रेस शासित राज्यातील सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप  लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. 
 
सरकारच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा आरोप फेटाळून लावला. काँग्रेसमधले अंतर्गत वाद अरुणाचलप्रदेशमधील घडामोडींना जबाबदार आहेत. होल असेल तर बोट बुडणारच असे राजनाथ सिंह म्हणाले. 
 
एकाबाजूला नरेंद्र मोदी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंतीवर्ष साजरे करत आहे आणि दुस-या बाजूला लोकशाहीची हत्या करत आहे. काँग्रेस मुक्तीचा जो तुम्ही नारा दिला आहे कुठल्याही मार्गाने त्याची अंमलबजावणी करायचे ठरवले आहे. जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्ही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करता. उत्तराखंडमध्ये, अरुणाचलमध्ये तुम्ही हे करुन पाहिले. लोकांसाठी आणि संविधानासाठी हे चांगले नाही असे खर्गे म्हणाले.