शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

मूर्दापूर धरणाची उंची वाढल्यास नशिराबादला पाणीच पाणी

By admin | Updated: May 8, 2016 23:08 IST

नशिराबाद- गेल्या ३-४ वर्षापासून भूसंपादनाचा नावाखाली मूर्दापूर धरणाची उंची वाढ करण्याचा प्रकल्प रखडत असून त्यामुळे पाण्याचे साठवण क्षमता अल्पच होत असल्याने नशिराबादकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे, व उंची वाढीत बुडीत क्षेत्रातील शेतजमीनींचा मोबदला मिळावा आणि पाठपुरावा व्हावा, असा ठराव नुकताच ग्रामसभेत झाला आहे. त्यासंदर्भात लघुपाटबंधार्‍याचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.

नशिराबाद- गेल्या ३-४ वर्षापासून भूसंपादनाचा नावाखाली मूर्दापूर धरणाची उंची वाढ करण्याचा प्रकल्प रखडत असून त्यामुळे पाण्याचे साठवण क्षमता अल्पच होत असल्याने नशिराबादकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे, व उंची वाढीत बुडीत क्षेत्रातील शेतजमीनींचा मोबदला मिळावा आणि पाठपुरावा व्हावा, असा ठराव नुकताच ग्रामसभेत झाला आहे. त्यासंदर्भात लघुपाटबंधार्‍याचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.
येथून जवळच मूर्दापूर धरण आहे. मूर्दापूर धरणाची उंची वाढवावी, असा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी काम अपूर्णच असल्याने पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाहून जाते. परिणामी उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागत असून एमआयडीसचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. धरणाची उंची तीन मिटरने वाढवावी, अशी मागणी गेल्याच महिन्यात पालकमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. धरणाचीपाणी साठवण क्षमता ११० दशलक्ष घनफुट आहे. शेतकर्‍यांच्या मागणीमुळे शासनाने उंची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यात भराव्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र बुडीत क्षेत्रातील जाणार्‍या शेतीचे भूसंपादनाचा मोबदला त्वरित मिळावा अशी मागणी होत आहे. उंची वाढ झाल्यास धरणाची साठवण क्षमता २३९ दशलक्ष घनफुट होणार आहे. त्यामुळे नशिराबादला मुबलक पाणी मिळणार आहे. एमआयडीसीकडे धाव घ्यावी लागणार नाही.
उंची वाढीमुळे शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यापूर्वीच वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी उंची वाढ व्हावी, अशी मागणी ग्रामसभेत करुन ठराव करण्यात आला आहे. विजय भानुदास सरोदे हे सूचक असून सदस्य लालचंद प्रभाकर पाटील, अनुमोदक आहे. ग्रामसभेत सर्वांनी या ठरावास सर्वानुमते मंजुरी मिळाली असून लघुपाटबंधारे विभागाकडे निवेदन देण्यात आले आहे.