शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

महाआघाडी सत्तेत आली तर अराजक माजेल

By admin | Updated: October 2, 2015 03:42 IST

बिहारातील जनता दल(युनायटेड), राष्ट्रीय जनता दल(राजद) आणि काँग्रेस महाआघाडीवर भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी गुरुवारी जोरदार टीका केली.

पाटणा : बिहारातील जनता दल(युनायटेड), राष्ट्रीय जनता दल(राजद) आणि काँग्रेस महाआघाडीवर भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी गुरुवारी जोरदार टीका केली. तीन पायांवर धावणारी महाआघाडी कदापि निवडणूक जिंकू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. ही महाआघाडी सत्तेत आलीच तर राज्यात अराजक माजेल, असा इशाराही त्यांनी मतदारांना दिला.येथील जाहीर सभेत जेटलींनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ‘भाजपचे दृष्टिपत्र’ अर्थात ‘व्हिजन डॉक्युमेंट’ जारी केले. भाजपप्रणीत रालोआ सत्तेत आल्यास बिहारचे मागासलेपण दूर होण्यास मदत होऊन राज्य प्रगती आणि विकासाच्या मार्गावर पुढे जाईल, अशी ग्वाही देताना जेटलींनी भाजपशासित मध्य प्रदेशचे उदाहरण दिले. महाआघाडीच्या रूपात एक राजकीय विसंगती आपण बघतो आहोत. परस्परविरोधी आणि तीन पायांवर धावणारी ही महाआघाडी धावूच शकणार नाही. धावली तरीही शर्यतीत तिचा निभाव लागणारा नाही. संधीसाधू नेत्यांनी एकत्र येऊन तयार झालेली ही महाआघाडी सत्तेत आल्यास राज्यात केवळ आणि केवळ अराजक माजेल, असे जेटली यावेळी म्हणाले. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ‘जंगलराज’च्या निर्मात्यांसोबत आघाडी केली असल्याचे सांगत त्यांनी लालूप्रसाद यांनाही लक्ष्य केले. पक्षाच्या व्हिजन डॉक्युमेंटचा उल्लेख करीत, भाजपाचे हे दृष्टिपत्र राज्याच्या विकासासाठी असल्याचे ते म्हणाले. पायाभूत सुविधांचा विकास, कृषी आधारित उद्योग व रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.