शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

'घर वापसी' सुरुच, गुजरातमध्ये ५०० ख्रिश्चनांनी केले धर्मांतर

By admin | Updated: December 21, 2014 11:51 IST

धर्मांतरावरुन देशभरात गदारोळ सुरु असूनही विश्व हिंदू परिषदेने 'घर वापसी'ची मोहीम सुरुच ठेवली आहे.

ऑनलाइन लोकमत

बलसाड, दि. २१ - धर्मांतरावरुन देशभरात गदारोळ सुरु असूनही विश्व हिंदू परिषदेने 'घर वापसी'ची मोहीम सुरुच ठेवली आहे. गुजरातमधील वलसाड येथे अरनाई येथे ख्रिस्ती समुदायातील सुमारे ५०० जणांचे धर्मपरिवर्तन करण्यात आले आहे.  बळ किंवा लालूच दाखवून हे धर्मांतर करण्यात आलेले नाही असा दावाही विहिंपने केला आहे.

अरनाई या गावात शनिवारी विहिंपने घर वापसीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये सुमारे ५०० ख्रिश्चन आदिवासींनी हिंदू धर्म स्वीकारला. हे सर्व जण आधी हिंदूच होते. मात्र त्यानंतर या सर्वांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आता या सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणल्याचा दावा विहिंपचे स्थानिक नेते नातू पटेल यांनी केला. या कार्यक्रमात महायज्ञाचे आयोजनही करण्यात आले. घर वासपी करणा-या १०० कुटुंबातील सुमारे ५०० जणांनी यज्ञ केले व त्यानंतर प्रभू रामाचे चित्र व रुद्राक्षची माळ देऊन त्यांना हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला.  

विहिंपच्या घर वापसी कार्यक्रमावरुन गुजरातमध्ये वाद निर्माण झाला आहे. वलसाडच्या जिल्हाधिका-यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. धर्मांतराचा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे असते. विहिंपने जिल्हाधिका-यांकडे कार्यक्रमाची परवानगी घेतली होती का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.