शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

उष्णतेचा कहर सुरूच बळीसंख्या ७०० वर

By admin | Updated: May 26, 2015 23:58 IST

उष्णतेची लाट कायम असून आंध्र प्रदेशात सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. गत २४ तासांत आंध्रात उष्माघाताचे १४९ बळी गेल्याने देशभरातील बळीसंख्या ७०० वर पोहोचली आहे.

नवी दिल्ली : उष्णतेची लाट कायम असून आंध्र प्रदेशात सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. गत २४ तासांत आंध्रात उष्माघाताचे १४९ बळी गेल्याने देशभरातील बळीसंख्या ७०० वर पोहोचली आहे.दिल्लीसह तेलंगण, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा अशा अनेक राज्यांत मंगळवारी ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ओडिशाच्या अंगुल येथे सर्वाधिक ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात चंद्रपूर आणि वर्धा या दोन ठिकाणी अनुक्रमे ४६.६ आणि ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आंध्र प्रदेशात गत २४ तासांत उष्माघाताचे १४९ बळी गेले. काल सोमवारपर्यंत ही संख्या ३०२ एवढी होती. एकट्या आंध्रात उष्णतेने आत्तापर्यंत ५५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गुंटूर जिल्ह्यात सर्वाधिक १०४ बळी गेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)