शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

निम्म्या कुटुंबाकडेच वैयक्तिक स्वच्छतागृहे निर्मलग्रामकडे दुर्लक्ष : मोठ्या गावांतील नागरिकांकडून टाळाटाळ

By admin | Updated: December 14, 2014 00:07 IST

रेणापूर : तालुक्यातील ६६ गावांतील २३ हजार ९२७ कुटुंबांपैकी केवळ १२ हजार ४५७ कुटुंबांकडेच स्वच्छतागृहे असल्याची माहिती निदर्शनास आली आहे़ त्यामुळे तालुक्यातील गावे निर्मलग्राम योजनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे़

रेणापूर : तालुक्यातील ६६ गावांतील २३ हजार ९२७ कुटुंबांपैकी केवळ १२ हजार ४५७ कुटुंबांकडेच स्वच्छतागृहे असल्याची माहिती निदर्शनास आली आहे़ त्यामुळे तालुक्यातील गावे निर्मलग्राम योजनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे़शासनाच्या वतीने गाव पाणंदमुक्त व निर्मल करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत़ परंतु, तालुक्यातील बहुतांशी गावांनी या उपक्रमाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे़ तालुक्यात ६६ गावे असून २३ हजार ९२७ कुटुंबे आहेत़ त्यापैकी केवळी १२ हजार ४५७ कुटुंबाकडे स्वच्छतागृहे आहेत़ उर्वरित ११ हजार ४७० कुटुंबांकडे स्वच्छतागृहे नसल्याचे पहावयास मिळत आहे़ गावनिहाय कुटुंबांतील स्वच्छतागृहांची आकडेवारी व कंसात स्वच्छतागृह नसलेल्या कुटुंबांची संख्या पुढीलप्रमाणे- आनंदवाडी ६८ (७२), आंदलगाव १४५ (६), आरजखेडा ७२ (१४०), असराचीवाडी २५ (९१), बावची २८ (१६३), भंडारवाडी १२३ (६१), भोकरंबा २७४ (२६५), बिटरगाव ५७ (३२५), चाडगाव १२२ (५५), दर्जी बोरगाव ९० (३२८), धवेली ४३ (१५६), डिगोळ देशमुख १३६ (२८३), दिवेगाव १०६ (३१), फरदपूर ५८ (१५५), गरसुळी ८२ (२४८), गव्हाण ११० (८२), घनसरगाव १५८ (२८१), गोढाळा १९२ (२३५), हारवाडी १४८ (२३६), व्हटी १९२ (७५), इंदरठाणा १२८ (८६), इटी २३२ (३८), जवळगा १२९ (३०४), कामखेडा १९८ (२९७), कारेपूूर २६८ (३८५), खलंग्री १२३ (१२०), खरोळा ५३६ (६१८), कोळगाव ११४ (११०), कोष्टगाव १३९ (५८०), कुंभारवाडी १६८ (४९), माकेगाव ७९ (१६३) माणूसमारवाडी १२२ (१६५), मोहगाव ११९ (६०), मोरवाड २६९ (५१), मोटेगाव २०६ (२०९), मुरढव १४६ (१३७), मुसळेवाडी १५३ (१०१), नरवटवाडी ३६ (३३), निवाडा १३८ (१९५), पळशी १६८ (३४), पानगाव ५६३ (११५२), फावडेवाडी १७८ (९१), पोहरेगाव ६३६ (४६१), रामवाडी १८० (११), रामवाडी (पा.) ६० (२८), रेणापूर २३१६ (९९४), समसापूर १२० (१५२), सांगवी १४९ (१४१), सारोळा १०३ (९१), सय्यदपूर १०९ (४०), शेरा १३३ (१३७), सिंधगाव १८८ (२६४), सुमठाणा १४४ (७९), टाकळगाव ८४ (१०४), तळणी १७८ (२००), तत्तापूर १४६ (१२२), वाला २१४ (३४), वांगदरी १०३ (२०५), वंजारवाडी १५२ (५८), यशवंतवाडी ३८ (७८) अशी आहे़ निर्मलग्राम योजनेतून स्वच्छतागृह बांधलेल्यास शासनाच्या वतीने प्रत्येकी ४ हजार ६०० रुपये प्रमाणे अनुदान देण्यात आले आहे़कोट़़़तालुक्यातील गावे निर्मल ग्राम व्हावीत म्हणून पंचायत समितीच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत़ त्यास अल्प प्रतिसाद आहे़ तो वाढावा म्हणून कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे पंचायत समितीतील स्वच्छता विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले़