शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

पर्यावरण भवनाची ‘ग्रीन बिल्डिंग’पाहून मून सुखावले!

By admin | Updated: January 14, 2015 00:38 IST

देशातील पहिल्या ‘ग्रीन बिल्डिंग’ला म्हणजे राजधानीतील नवीन पर्यावरण भवनाला मंगळवारी भेट दिल्यावर संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून इमारतींची वैशिष्ट्ये पाहून सुखावले.

नवी दिल्ली : देशातील पहिल्या ‘ग्रीन बिल्डिंग’ला म्हणजे राजधानीतील नवीन पर्यावरण भवनाला मंगळवारी भेट दिल्यावर संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून इमारतींची वैशिष्ट्ये पाहून सुखावले. पाहणीनंतर सर्वच ठिकाणी अशा इमारतींची बांधणी केली जावी, असे मत मून यांनी व्यक्त केले.केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या भवनात पाणी, हवा व प्रकाश यांची अचूक सांगड कशी घातली गेली, याची माहिती मून यांना दिली. पर्यावरण भवनच्या पाच इमारतींच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, बदलत्या पर्यावरणाचा परिणाम या इमारतीवर कसा होतो ते सांगून, ऊर्जा बचत करणारी लिफ्ट या इमारतीत पहिल्यांदाच बसविण्यात आली आहे, असे जावडेकर यांनीसांगितले.येथील झाडांचे वेगळेपण त्यांनी विशद केल्यानंतर मून यांनी जावडेकर यांना सोबत घेऊन एका रोपाला पाणी दिले. इमारतींच्या पाहणीनंतर सौर व पवन ऊर्जेचा वापर करताना इमारतीची बांधणी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असू शकते असा अभिप्राय नोंदवून पर्यावरणाच्या रक्षणासाठी अशा पध्दतीच्या इमारतींची गरज असल्याचे मून म्हणाले. भारताने पुढाकार घ्यावा- बानचालू वर्षाच्या अखेरीस पॅरिसमध्ये होणाऱ्या अर्थपूर्ण हवामान बदल कराराबाबत भारताने पुढाकार घ्यावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी येथे केले आहे.संयुक्त राष्ट्राचे हवामान संमेलन यंदा ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबरदरम्यान पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आले आहे. यात हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने एक जागतिक करार केला जाणार आहे. याबाबत भारताच्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास असल्याचे मत बान यांनी व्यक्त केले असून, संयुक्त राष्ट्राचा एक महत्त्वाचा सदस्य म्हणून नावारूपाला येत असलेल्या भारताने हवामानाविषयीचे उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे, असे म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)