शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खूशखबर ! केंद्र सरकारकडून लवकरच 2.8 लाख कर्मचा-यांची भरती

By admin | Updated: March 2, 2017 10:15 IST

केंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार 2 लाख 80 हजार कर्मचा-यांची भरती करणार आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 2 - केंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार 2 लाख 80 हजार कर्मचा-यांची भरती करणार आहे. यापैकी 1लाख 80 हजार कर्मचारी पोलीस आणि आयकर विभागात मेगा भरती केले जाणार आहेत. 
मार्च 2016 पर्यंतच्या आकडेवारीनुसार केंद्राकडे असणा-या विविध 55 खात्यांमध्ये आणि मंत्रालयामध्ये 32 लाख 84 हजार कर्मचारी आहेत.
(एलपीजीच्या दरात ८६ रुपयांची वाढ)
यामध्ये रेल्वेच्या 13 लाख 31 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लष्करातील मनुष्यबळाचा यात समावेश नाही. त्यामुळे प्रस्तावित भरती केल्यास एकूण कर्मचाऱ्यांची संख्या मार्च 2018 पर्यंत 35 लाख 67 हजार एवढी होईल. आयकर खात्याचे मनुष्यबळ सध्या 46 हजार एवढे असून ते मार्च 2018 पर्यंत 80 हजार केलं जाईल. तर सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाला मार्च 2018 पर्यंत अतिरिक्त 41 हजार एवढे कर्मचा-यांची भरती केली जाईल.  
 
दिल्ली पोलीस आणि पॅरामिलिटरीचे मनुष्यबळ 10 कोटी 7 लाखांवरुन मार्च 2018 पर्यंत 11 लाख 13 हजार एवढे करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे.  दरम्यान रेल्वे खात्यात मात्र कर्मचारी भरतीबाबत सध्या कोणतीही तरतूद नसल्याची माहिती समोर येत आहे.