शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

तरुणीचे अपहरण करून बळजबरीने केले लग्न

By admin | Updated: December 21, 2016 23:08 IST

26 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्याशी बळजबरीने विवाह केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नव्या नगर येथील विजय कुशवाह

ऑनलाइन लोकमत

इंदूर, दि. 21 -  26 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्याशी बळजबरीने विवाह केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नव्या नगर येथील विजय कुशवाह याच्याशी काही महिन्यापूर्वी या तरुणीचे लग्न ठरले होते. मात्र विजयच्या घराच्या मंडळींकडून हुंड्याची मागणी करण्यात आल्याने हे लग्न मोडण्यात आले होते. त्यामुळे विजयने त्या तरुणीचे गेल्या सप्टेंबर महिन्यात अपहरण केले. त्यानंतर तिला धमकी देत तिच्याशी एका आर्य समाज मंदिरात लग्न केले.
मी त्याला चुकवून माझ्या घरच्यांना फोन केला आणि मदत करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी खजांरा पोलिसांच्या मदतीने सुटका केली. मात्र त्यावेळी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे तरुणीने म्हटले आहे. 

घरी परतल्यानंतर तरुणीला पुन्हा विजयकडून धमक्या येत असल्याने तिने थेट डीआयजी ऑफिसकडे धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी विजयवर गुन्हा दाखल केला आहे.