शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे अपहरण करून बळजबरीने केले लग्न

By admin | Updated: December 21, 2016 23:08 IST

26 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्याशी बळजबरीने विवाह केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नव्या नगर येथील विजय कुशवाह

ऑनलाइन लोकमत

इंदूर, दि. 21 -  26 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्याशी बळजबरीने विवाह केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नव्या नगर येथील विजय कुशवाह याच्याशी काही महिन्यापूर्वी या तरुणीचे लग्न ठरले होते. मात्र विजयच्या घराच्या मंडळींकडून हुंड्याची मागणी करण्यात आल्याने हे लग्न मोडण्यात आले होते. त्यामुळे विजयने त्या तरुणीचे गेल्या सप्टेंबर महिन्यात अपहरण केले. त्यानंतर तिला धमकी देत तिच्याशी एका आर्य समाज मंदिरात लग्न केले.
मी त्याला चुकवून माझ्या घरच्यांना फोन केला आणि मदत करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी खजांरा पोलिसांच्या मदतीने सुटका केली. मात्र त्यावेळी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे तरुणीने म्हटले आहे. 

घरी परतल्यानंतर तरुणीला पुन्हा विजयकडून धमक्या येत असल्याने तिने थेट डीआयजी ऑफिसकडे धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी विजयवर गुन्हा दाखल केला आहे.