शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

४० मिनिटांत केला ‘गेम’

By admin | Updated: June 11, 2015 02:47 IST

भारतीय लष्कराच्या विशेष पथकाने मंगळवारी मान्यमारच्या हद्दीत घुसून केलेल्या ऐतिहासिक कारवाईत अवघ्या ४० मिनिटांत शंभरावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालून आपली शक्ती सिद्ध केली

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या विशेष पथकाने मंगळवारी मान्यमारच्या हद्दीत घुसून केलेल्या ऐतिहासिक कारवाईत अवघ्या ४० मिनिटांत शंभरावर दहशतवाद्यांना कंठस्नान घालून आपली शक्ती सिद्ध केली. या मोहिमेत लष्कराने वापरलेल्या गनिमी काव्यामुळे दहशतवाद्यांना हातातील बंदूक सांभाळण्याचीही संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे मोहीम फत्ते केल्यानंतर कुठल्याही हानीशिवाय भारतीय जवान मायदेशी परतले. सूत्राच्या सांगण्यानुसार मात्र या मोहिमेत ३८ दहशतवादी ठार झाले असून, ७ जखमी आहेत.या मोहिमेसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी बांगलादेश दौऱ्याचा आपला कार्यक्रम बदलला, तर लष्कर प्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी आपली इंग्लंड भेट रद्द केली होती. मणिपूरच्या चंदेल क्षेत्रात गेल्या ४ जून रोजी दहशतवाद्यांनी लष्करी ताफ्यावर केलेल्या भीषण हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्याची चर्चा झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, लष्करप्रमुख सुहाग उपस्थित होते.