शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

न्यायालयीन नेमणुकांवरून संसदेत रोष

By admin | Updated: July 23, 2014 02:52 IST

मद्रास उच्च न्यायालयात एका न्यायाधीशाची नेमणूक राजकीय दबावात करण्यात आल्याच्या विरोधात अण्णाद्रमुक सदस्यांनी लोकसभेत आज दुस:या दिवशी तीव्र संताप व्यक्त केला

नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयात एका न्यायाधीशाची नेमणूक राजकीय दबावात करण्यात आल्याच्या विरोधात अण्णाद्रमुक सदस्यांनी लोकसभेत आज दुस:या दिवशी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर सरकारने आधीच्या संपुआच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमने तामिळनाडूमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एका न्यायाधीशाला मुदतवाढ देण्याची शिफारस केल्याचे मान्य केले. 
त्या केंद्रीय द्रमुक मंत्र्याचे नाव सांगा, अशा घोषणा देत अण्णाद्रमुकचे सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर आले. ते विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उत्तराने समाधानी नव्हते. या मुद्यांवरून लोकसभेचे कामकाज शून्यतासात दोनदा तहकूब करावे लागले. याच मुद्यांवरून राज्यसभेतदेखील कामकाजात व्यत्यय आला. 
सभागृहाचे कामकाज सुरू होताच अण्णाद्रमुक आणि द्रमुकचे सदस्य या मुद्यांवरून एकमेकांशी भांडत असल्याचे           दिसून आले. त्यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात  आले. लोकसभेत अण्णाद्रमुकच्या मागणीवरून विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी उत्तर दिले. 
वर्ष 2क्क्3 मध्ये कोलेजियमने काही आक्षेप घेतले होते आणि काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर संबंधित न्यायाधीशाचे प्रकरण न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु नंतर संपुआ सरकारच्या कार्यकाळात संबंधित न्यायाधीशाच्या नावाची शिफारस का केली जाऊ नये, असे पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले. न्याय विभागाने कोलेजियमला एक नोट लिहिली. त्यानंतर कोलेजियमने संबंधित न्यायाधीशाचा मुदतवाढीसाठी विचार केला जाऊ शकतो असे म्हटले होते, असे प्रसाद म्हणाले. 
न्यायपालिका आणि विविध घटनात्मक संस्थांचा राजकारणासाठी कशाप्रकारे दुरुपयोग करण्यात     आला. याबद्दल माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस यांनी उत्तर दिले पाहिजे, असे भाजपाचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्अतिरिक्त न्यायाधीशांविरुद्ध प्रतिकूल आयबी अहवाल मिळाल्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश लाहोटी यांनी तीन न्यायाधीशांचे सर्वोच्च न्यायालयाने कोलेजियमची बैठक बोलावली नव्हती काय, ज्यामध्ये ते स्वत: न्या. वाय.के. सबरवाल आणि न्या. रुमा पाल होते. 
च्आयबी अहवालावर विचार करून कोलेजियमने भारत सरकारकडे अतिरिक्त न्यायाधीशांना दोन वर्षे मुदतवाढ देण्याची शिफारस केली नव्हती काय?
च्अतिरिक्त न्यायाधीश म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्याबद्दल सरकारला लाहोटी यांनी लिहिले.            असे करताना इतर दोन न्यायाधीशांसोबत विचारविनिमय केला नव्हता; हे चूक आहे की  बरोबर?
च्मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याबद्दल मी तुम्हाला चेन्नईहून पत्र लिहिले नव्हते काय?
च्माङया आग्रहानंतर त्या न्यायाधीशाविरुद्ध न्या. लाहोटी यांनी गोपनीय आयबी तपासाचे आदेश दिले नव्हते काय?
च्दिल्लीत मी त्यांची स्वत: भेट घेतली नव्हती काय आणि नंतर त्यांनी आयबीच्या अहवालानुसार संबंधित न्यायाधीशाचा भ्रष्टाचारात सहभाग असल्याचे त्यांनी मला फोनवरून सांगितले नव्हते?
च्आयबी अहवालात भ्रष्टाचाराचा आरोप असताना त्यांनी त्या न्यायाधीशाची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्याची शिफारस का केली?