शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
6
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
7
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
10
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
11
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
12
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
13
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
14
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
15
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
16
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
17
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
18
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
19
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
20
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचे आणखी ४ बळी

By admin | Updated: December 23, 2014 00:47 IST

संपूर्ण उत्तर भारतात थंडीच्या लाटेची तीव्रता वाढली असून उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे अपघात होऊन तीन जण मृत्युमुखी पडले

नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारतात थंडीच्या लाटेची तीव्रता वाढली असून उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे अपघात होऊन तीन जण मृत्युमुखी पडले. शेजारच्या उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमवृष्टीचा परिणाम उत्तर प्रदेशातही दिसून आला. राजस्थानात थंडीमुळे एकाचा मृत्यू झाला. या राज्यात अनेक शहरांमध्ये दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. उत्तर प्रदेशातील सहस्वान भागात दिल्लीला जाणाऱ्या बसवर ट्रॅक्टर ट्रॉली आदळून अनेक जण जखमी झाले. दाट धुक्यामुळे झालेल्या अपघातात बदायूँ येथे दोघे ठार झाले. राजस्थानमध्ये थंडी आणि दाट धुुक्यामुळे विमान आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाली. दुबई, मस्कत, शारजाला जाणारी आंतरराष्ट्रीय विमाने आणि देशांतर्गत सहा उड्डाणे रद्द करण्यात आली. उत्तर-पश्चिम रेल्वेच्या २३ रेल्वे विलंबाने धावत असल्याचे वृत्त जयपूरहून मिळाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)