शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

विदेशी संस्थांनी भारतात केली 32 हजार कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: June 30, 2014 22:44 IST

नव्या सरकारच्या सुधारणांच्या अजेंडय़ावर मोठा डाव लावताना विदेशी संस्थांनी चालू महिन्यात भारतीय बाजारात तब्बल 32 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

नवी दिल्ली : नव्या सरकारच्या सुधारणांच्या अजेंडय़ावर मोठा डाव लावताना विदेशी संस्थांनी चालू महिन्यात भारतीय बाजारात तब्बल 32 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये विदेशी संस्थांनी शेअर्समध्ये 13,764 कोटी रुपये, तर कर्जरोख्यांत 18,188 कोटी रुपये गुंतविले आहेत. अशा प्रकारे विदेशी संस्थांची भारतातील एकूण गुंतवणूक 31,952 कोटी (5.4 अब्ज डॉलर) राहिली. 
या आकडेवारीमध्ये जून महिन्याच्या शेवटच्या व्यावसायिक सत्रचा म्हणजे सोमवारच्या सत्रचा समावेश नाही. सोमवारी झालेल्या विदेशी गुंतवणुकीचा आकडा त्यात मिळविल्यानंतर जूनमधील एकूण विदेशी गुंतवणुकीचा आकडा आणखी वाढेल.
संपूर्ण जून महिन्यात विदेशी गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे, असे बाजारातील सूत्रंनी सांगितले. तज्ज्ञांच्या मते, केंद्रातील नवे सरकार आर्थिक सुधारणांना गती देईल, अशी धारणा बनलेली आहे. आर्थिक सुधारणांना गती मिळाल्यास अर्थव्यवस्था वाढीच्या मार्गावर प्रवास करील. त्याचा लाभ मिळविण्यासाठी गुंतवणूकदार पुढे येत आहेत. 
शेअर बाजारात विदेशी संस्था या गुंतवणुकीचा मुख्य स्नेत मानल्या जातात. विदेशी संस्थांची गुंतवणूक वाढल्यामुळे जूनमध्ये मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 3.64 अंकांनी वर चढला. सेन्सेक्समध्ये देशातील 30 आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी आली आहे. बाजार 25 हजार अंकांच्या वर पोहोचला आहे. ही बाजारातील सार्वकालिक उंची आहे. मुंबई शेअर बाजाराप्रमाणोच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज सार्वकालिक उंचीवर पोहोचला आहे. हीच गती कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत शेअर बाजार ऐतिहासिक उंची प्राप्त करील, असे या क्षेत्रतील जाणकारांना वाटते. भारतीय जनतेने सुमारे तीन दशकांच्या कालावधीनंतर केंद्रात कुठल्या तरी एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास परतला आहे. त्यातून अभूतपूर्व तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे जाणकारांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)