शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; नंतर म्हणाले, चुकून बोललो! संजय शिरसाट यांच्या विधानाने चर्चा
2
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
3
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
4
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
5
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
6
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
7
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
8
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा
9
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
10
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
11
Life Lesson: तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे? मग 'हा' गुरुमंत्र येईल कामी!
12
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
13
आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   
14
'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15
दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी
16
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
17
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!
18
पुन्हा प्रेमात पडला आदित्य रॉय कपूर? अनन्या पांडेनंतर आता 'या' मॉडेलसोबत डेटिंगच्या चर्चा
19
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
20
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व

आधी पाकव्याप्त काश्मीर सोडा - भारताने पाकला सुनावले

By admin | Updated: October 1, 2015 10:05 IST

संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 

संयुक्त राष्ट्र, दि. १ - संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. काश्मीरमधून सैन्य हटवण्याची मागणी करण्याऐवजी पाकिस्तानने आधी दहशतवाद संपवण्याची गरज असून पाकव्याप्त काश्मीरही त्यांनी सोडून द्यायला पाहिजे असे भारताने म्हटले आहे. 

बुधवारी संयुक्त राष्ट्रातील भाषणामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीर प्रश्न उपस्थित केला होता. काश्मीरमधून सैन्य हटवणे, सियाचीनमधून विनाशर्त सैन्याची माघार, काश्मीरमधील जनतेचे मत जाणून घ्यावे असे विविध मुद्दे त्यांनी भाषणातून उपस्थित केले होते. शरीफ यांच्या भाषणावर भारतानेही सडेतोड उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरुप यांनी ट्विटरव्दारे शरीफ यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्ताननेच दहशतवादाला खतपाणी घातले असून काश्मीरमधून सैन्य मागे घेण्याची मागणी करण्याऐवजी पाकने आधी त्यांच्या भूमीवरील दहशतवाद संपवावा असे प्रत्युत्तर स्वरुप यांनी दिले आहे.