शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
5
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
6
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
7
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
8
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
9
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
10
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
11
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
12
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
13
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
14
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
15
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
16
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
17
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
18
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
19
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
20
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण

आधी पाकव्याप्त काश्मीर सोडा - भारताने पाकला सुनावले

By admin | Updated: October 1, 2015 10:05 IST

संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 

संयुक्त राष्ट्र, दि. १ - संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. काश्मीरमधून सैन्य हटवण्याची मागणी करण्याऐवजी पाकिस्तानने आधी दहशतवाद संपवण्याची गरज असून पाकव्याप्त काश्मीरही त्यांनी सोडून द्यायला पाहिजे असे भारताने म्हटले आहे. 

बुधवारी संयुक्त राष्ट्रातील भाषणामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीर प्रश्न उपस्थित केला होता. काश्मीरमधून सैन्य हटवणे, सियाचीनमधून विनाशर्त सैन्याची माघार, काश्मीरमधील जनतेचे मत जाणून घ्यावे असे विविध मुद्दे त्यांनी भाषणातून उपस्थित केले होते. शरीफ यांच्या भाषणावर भारतानेही सडेतोड उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरुप यांनी ट्विटरव्दारे शरीफ यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्ताननेच दहशतवादाला खतपाणी घातले असून काश्मीरमधून सैन्य मागे घेण्याची मागणी करण्याऐवजी पाकने आधी त्यांच्या भूमीवरील दहशतवाद संपवावा असे प्रत्युत्तर स्वरुप यांनी दिले आहे.