शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अडीच हजार रुपये भरा, देशभरात वर्षभर टोलमुक्त प्रवास करा

By admin | Updated: July 1, 2015 10:48 IST

टोलच्या जाचातून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असून वर्षाला अडीच ते तीन हजार रुपये भरुन देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर टोलमुक्त प्रवास करणे शक्य होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १ - टोलच्या जाचातून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असून वर्षाला अडीच ते तीन हजार रुपये भरुन देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर टोलमुक्त प्रवास करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीवरील भार वाढणार असला तरी वाहनचालाकांना दिलासा मिळू शकेल. 

रस्ते वाहतूव व महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी टोलनाक्यासंदर्भात विविध योजना सुरु करण्याचा प्रयत्न सुरु केला असून टोलनाक्यांवरील रांगामुळे वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी वाहनांमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप लावली जाणार आहे. या चिपमुळे टोलनाक्यांवरुन किती गाड्या जातात हे समजू शकेल. ही चिप लावणा-या खासगी गाड्यांसाठी अडीच ते तीन हजार रुपयांमध्ये वार्षिक पास सुरु केला जाईल, या पासच्या आधारे वाहनचालकांना देशभरातील कोणत्याही टोलनाक्यावरुन मोफत प्रवास करता येईल. हा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. या योजनेमुळे टोलचालकाला फटका बसण्याची चिन्हे असून ही तुट भरुन काढण्यासाठी सरकारी तिजोरीतून तरतूद करावी लागेल.