शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

रानटी जनावरांमुळे बागायतदार

By admin | Updated: September 3, 2015 00:17 IST

रानटी जनावरांमुळे बागायतदार संकटात मांद्रे : जंगली श्वापदे आणि माकड यांच्या उपद्रवामुळे पेडणे तालुक्यातील शेती-बागायतदार संकटात सापडला आहे. कष्ट करून उभी केलेली शेती बागायती हे प्राणी उध्वस्त करीत आहेत. राज्य सरकारने याची दखल घेऊन उपाय योजना करावी व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मांद्रे गट कॉँग्रेसचे निमंत्रक नारायण रेडकर यांनी केली आहे. माकड केळी, पपई व इतर पिके खाऊन टाकतात. रानडुक्कर सर्वच उध्वस्त करतात. यामुळे शेती बागायतदार हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यात अशा उपद्रवी प्राण्यांना ठार मारण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर गोव्यात परवानगी द्यावी अशी मागणी रेडकर यांनी केली आहे. गेली काही महिने शेतकर्‍यांना पीक संरक्षणासाठी बंदूक परवानाही दिला जात नाही. हा परवाना देणे आवश्यक बनले आहे. शेती बागायतीचे नुकसा

रानटी जनावरांमुळे बागायतदार संकटात मांद्रे : जंगली श्वापदे आणि माकड यांच्या उपद्रवामुळे पेडणे तालुक्यातील शेती-बागायतदार संकटात सापडला आहे. कष्ट करून उभी केलेली शेती बागायती हे प्राणी उध्वस्त करीत आहेत. राज्य सरकारने याची दखल घेऊन उपाय योजना करावी व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मांद्रे गट कॉँग्रेसचे निमंत्रक नारायण रेडकर यांनी केली आहे. माकड केळी, पपई व इतर पिके खाऊन टाकतात. रानडुक्कर सर्वच उध्वस्त करतात. यामुळे शेती बागायतदार हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यात अशा उपद्रवी प्राण्यांना ठार मारण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर गोव्यात परवानगी द्यावी अशी मागणी रेडकर यांनी केली आहे. गेली काही महिने शेतकर्‍यांना पीक संरक्षणासाठी बंदूक परवानाही दिला जात नाही. हा परवाना देणे आवश्यक बनले आहे. शेती बागायतीचे नुकसान झाले तर पुढील पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण होतो. कृषी खात्याकडून अत्यल्प नुकसान भरपाई मिळते. सरकारने यावर विचार करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा असेही रेडकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)