शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

महिलांच्या उत्साहाने बिहारच्या मतदानात वाढ

By admin | Updated: October 13, 2015 04:17 IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या सोमवारी पहिल्या टप्प्यात ४९ मतदारसंघांत झालेल्या मतदानात गेल्या वेळेपेक्षा सहा टक्क्यांनी वाढ झाली.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या सोमवारी पहिल्या टप्प्यात ४९ मतदारसंघांत झालेल्या मतदानात गेल्या वेळेपेक्षा सहा टक्क्यांनी वाढ झाली. महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावल्याने या नक्षल प्रभावित १० जिल्ह्यांमध्ये ५७ टक्के मतदान झाले. सगळ्या केंद्रांकडून अंतिम आकडेवारी आल्यावर मतदानात एक ते दोन टक्क्यांची वाढ होऊ शकेल. >२०१०च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघांत ५०.८५% मतदान झाले होते.२०१४च्या निवडणुकीत या ४९ जागांचा समावेश असलेल्या आठ लोकसभा मतदारसंघांत ५४ टक्के मतदान झाले.आठ लोकसभेच्या या जागांपैकी सहा भाजपाने तर दोन राजदने जिंकल्या होत्या.या पट्ट्यातील २७ जागांवर भाजपा तर २२ जागांवर रालोआतील मित्रपक्ष लढत आहेत.