शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सफाईबाबत पंतप्रधानांकडे तक्रार करणार्‍याचेच गटारीवर अतिक्रमण आरोग्य: मनपाच्या पाहणीत उघड झाला प्रकार

By admin | Updated: July 29, 2016 00:28 IST

जळगाव: सिंधी कॉलनी, कंवररामनगरातील रतन सोढी यांनी घरामागील गटारीची सफाई मनपाकडून होत नसल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने घेत राज्य शासनामार्फत मनपाला विचारणाही केली. मात्र मनपाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीत तक्रारदारासह परिसरातील नागरिकांनीच गटारीवर अतिक्रमण केल्याने तसेच गटारीतून पिण्याच्या पाण्याचे पाईप गेलेले असल्याने सफाई करण्यात अडथळा होत असल्याचे आढळून आले.

जळगाव: सिंधी कॉलनी, कंवररामनगरातील रतन सोढी यांनी घरामागील गटारीची सफाई मनपाकडून होत नसल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने घेत राज्य शासनामार्फत मनपाला विचारणाही केली. मात्र मनपाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीत तक्रारदारासह परिसरातील नागरिकांनीच गटारीवर अतिक्रमण केल्याने तसेच गटारीतून पिण्याच्या पाण्याचे पाईप गेलेले असल्याने सफाई करण्यात अडथळा होत असल्याचे आढळून आले.
नागरिक सोढी यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील गटारीची सफाई होत नसल्याची तक्रार पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर अपलोड केली होती. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने राज्यशासनास कळविले. राज्य शासनाच्या कक्ष अधिकार्‍यांनी याबाबत मनपास कळवून सफाई करून माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिले. पहिल्यांदा तक्रार आली तेव्हा १ जुलै रोजी नाल्यातील अडकलेला कचरा काढला होता. मात्र त्यानंतरही सफाई न झाल्याची ओरड झाल्याने पाहणी केली असता हा प्रकार आढळून आला.