शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

इंजिनीअरपेक्षा इलेक्ट्रिशियनचे 'अच्छे दिन'

By admin | Updated: September 8, 2014 13:19 IST

भारतात इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ सुरु असतानाच देशात इंजिनिअर आणि इलेक्ट्रिशयनची कमाई समानच झाली आहे अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ८ - भारतात इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ सुरु असतानाच देशात इंजिनीअर आणि इलेक्ट्रिशियनची कमाई समानच झाली आहे अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. देशात इंजिनीअरर्सची संख्या वाढत असतानाच फिटर्स, वेल्डर्स, इलेक्ट्रीशन्स, प्लंबर्स यांची संख्या घटल्याने या क्षेत्रातील कामगारांना 'अच्छे दिन' आल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. 
रोजगार क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका कंपनीने भारतातील वेतनविषयक सखोल अहवाल तयार केला आहे. यात इंजिनीअर आणि इलेक्ट्रिशियनची कमाई आता समान झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. नवख्या इलेक्ट्रिशियनचे सुरुवातीचे वेतन ११,३०० रुपये आहे. तर डेस्कटॉप इंजिनीअरचे सुरुवातीचे वेतन इलेक्ट्रियशनपेक्षा फक्त ३,५०० रुपयांनी जास्त आहे. तर आठ वर्षांनी डेस्कटॉप इंजिनीअरचे पगार ३० हजार रुपयांपर्यंत तर इलेक्ट्रिशियनचा पगारही २६ हजारांच्या घरात पोहोचतो असे अहवालात म्हटले आहे. पगारात ऐवढा कमी फरक येण्याचे कारणही अहवाल तयार करणा-या कंपनीने दिले आहे. आयटी क्षेत्रातील इंजिनीअरची संख्या दिवसेगणिक वाढत आहे. उदाहरणार्थ आयटी क्षेत्रासाठी सध्या चार लाख इंजिनीअर्सची आवश्यकता असून या जागांसाठी इच्छूक इंजिनीअर्सची संख्या १५ लाखांच्या घरात आहे. तर इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वेल्डर आणि फिटर या क्षेत्रांमध्ये १० जणांची आवश्यकता आहे. तर इच्छुकांची संख्या अवघी दोन आहे. यावरुन देशात इंजिनीअरपेक्षा कुशल कारागीरांची मागणी जास्त असून अनेक मोठ्या कंपन्या या कुशल कारागीरांना चांगला पगारही द्यायला तयार असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.