शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

नव्या १४ लाख ईव्हीएम खरेदी करण्याची निवडणूक आयोगाची इच्छा

By admin | Updated: December 7, 2015 01:40 IST

किमान नऊ लाखांपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) वापराची १५ वर्षांची कालमर्यादा लवकरच समाप्त होणार असल्याने आता

नवी दिल्ली : किमान नऊ लाखांपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) वापराची १५ वर्षांची कालमर्यादा लवकरच समाप्त होणार असल्याने आता ५,५११.४८ कोटी रुपये खर्चाच्या किमान १४ लाख नव्या ईव्हीएम खरेदी करण्याची निवडणूक आयोगाची इच्छा आहे.विधि मंत्रालयाने नव्या ईव्हीएम खरेदी करण्यासाठी ‘तत्त्वत: मंजुरी’ दिलेली आहे. सध्या वापरात असलेल्या ९,३०,४३० इव्हीएम २०१५-१६ ते २०१९-२० या काळात ‘अनुपयोगी’ ठरतील. त्यामुळे २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या वित्त वर्षात अंदाजे ५,५११.४८ कोटी रुपये किमतीची १३ लाख ९५ हजार ६४८ नवी मतदान यंत्रे (बॅलटिंग युनिट) आणि ९ लाख ३० हजार ४३२ नियंत्रण यंत्रे (कंट्रोल युनिट) खरेदी करण्याचा प्रस्ताव आयोगाने विधि मंत्रालयाकडे पाठविला आहे.एका ईव्हीएममध्ये एक नियंत्रण यंत्र आणि एक मतदान यंत्र पाच मीटर लांबीच्या केबलशी जोडलेले असते. नियंत्रण यंत्र प्रमुख अधिकाऱ्याजवळ असते, तर मतदान यंत्र मतदान कक्षात असते, जेथे मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोर असलेले बटन दाबून मतदान करतो. (वृत्तसंस्था)‘आम्हाला प्रस्ताव प्राप्त झालेला आहे आणि या प्रस्तावाला विधि मंत्रालयाने तत्त्वत: मंजुरीही दिली आहे. आता वित्त मंत्रालयातील सचिवांच्या (व्यय) अध्यक्षतेत बिगर योजना खर्चासंबंधातील समिती या प्रस्तावाला मंजुरी देईल. त्यानंतर विधिमंत्रालय त्याला अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव कॅबिनेटकडे घेऊन जाईल, असे विधि मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.