शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

युपीएच्या काळात विजय माल्ल्यांना वाचवलं गेलं, अरुण जेटलींचा आरोप

By admin | Updated: March 10, 2016 17:15 IST

युपीएच्या काळात विजय मल्ल्यांना वाचवलं गेल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे

नवी दिल्ली, दि. १० - युपीएच्या काळात विजय मल्ल्यांना वाचवलं गेल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. विजय मल्ल्या प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी गुरुवारी राज्यसभेत निवेदन दिलं त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. 
 
जेव्हा विजय मल्ल्या परदेशात पळून गेले तेव्हा युपीएची सत्ता होती. विजय मल्ल्याला 2004 मध्ये बँकींगची सुविधा दिली गेली. ललित मोदी जेव्हा परदेशात गेले तेव्हादेखील काँग्रेस सत्तेत होती असं सांगत जेटलींनी काँग्रेसवर निशाणा साधला. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती अरुण जेटली यांनी दिली आहे. 
 
काँग्रेसने अरुण जेटलींच्या आरोपाला उत्तर देत भाजपा सरकारने विजय मल्ल्याला पळून जाण्यास मदत केल्याचा प्रत्यारोप गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. विजय मल्ल्या यांना कोणी कर्ज दिलं हा प्रश्न नाही तर त्यांनी देश सोडून जाण्यास का दिलं ? हा प्रश्न आहे. त्यांना देश सोडून जाण्याची परवानगी का दिली ? हा प्रश्न जयराम रमेश यांनी विचारला. दरम्यान राहुल गांधी यांनी सरकार आम्हाला बोलू देत नसल्याचा आरोप केला आहे. विजय मल्ल्या प्रकरणावर जर त्यांनी आम्हाला बोलू दिलं तर आम्ही बोलू, पण आम्हाला बोलू देतील की नाही ? शंका आहे. पंतप्रधानांना अशा मुद्यांवर चर्चा केलेली आवडत नाही असं राहुल गांधी बोलले आहेत.