शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘साईबाबांच्या पूजेमुळे राज्यात दुष्काळ’

By admin | Updated: April 12, 2016 02:48 IST

साईबाबा हे देव नव्हे तर फकीर होते. ते अशुभ होते. अपात्र देवांची पूजा केल्यामुळे संकट कोसळते. महाराष्ट्रातील दुष्काळ त्याचेच कारण आहे, असे आणखी एक वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : साईबाबा हे देव नव्हे तर फकीर होते. ते अशुभ होते. अपात्र देवांची पूजा केल्यामुळे संकट कोसळते. महाराष्ट्रातील दुष्काळ त्याचेच कारण आहे, असे आणखी एक वादग्रस्त विधान द्वारका-शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे. शनी हा पापग्रह असून त्याची पूजा केल्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढतात, असेही ते म्हणाले. शंकराचार्य हे १५ दिवसांच्या हरिद्वारभेटीसाठी आले असता त्यांनी पत्रकारांना ही प्रतिक्रिया दिली. अपात्र देवांची पूजा केल्यामुळे संकटे उद्भवतात. अशा ठिकाणी दुष्काळ, पूर, मृत्यू आणि भय सतावत असते. महाराष्ट्राला या सर्व पीडा सोसाव्या लागत आहे, असे ते म्हणाले.यापूर्वीही त्यांनी साईपूजेला उघड उघड विरोध केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)महिलांना प्रवेश नकोच...९४ वर्षीय शंकराचार्यांनी शनी शिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याचा विरोध केला आहे. शनी हा पापग्रह असून महिलांनी त्याची पूजा केल्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढतील, असेही त्यांनी म्हटले.