शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

'या' मंदिरांमधील साम्य तुम्हाला माहीत आहे का ?

By admin | Updated: July 28, 2016 21:07 IST

शंकराची ही सर्व मंदिरं भारताच्या एका सरळ रेषेत वसलेली आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - देशातल्या अनेक राज्यांमध्ये हिंदू देव-देवतांची अनेक मंदिरं स्थित आहेत. प्रत्येक मंदिराला विशेष असं महत्त्व आहे. केदारनाथ, कालहस्ती, एकंबरानाथ, थिरुवनामलाई, थिरुवन्नाईकालम, चिदंबरम नटराजा, रामेश्वरम, कालेश्वरम अशी एकाहून एक सुबक आणि स्वयंभू मंदिरं देशात आहेत. या मंदिरांमध्ये काय साम्य आहे, असा प्रश्न विचारल्यावर अर्थातच तुम्ही म्हणाल ही भगवान शंकराची मंदिरं आहेत. पण जरा थांबा ! या मंदिरांचं अजून एक आश्चर्य तुम्हाला माहिती नाही. विशेष म्हणजे भगवान शंकराची ही सर्व मंदिरं भारताच्या एका सरळ रेषेत मध्यावर वसलेली आहेत. या मंदिरांचं विशेषत्व म्हणजे वास्तुविशारदानं ही सर्व मंदिरं कोणत्याही अत्याधुनिक यंत्रणा आणि जीपीएस नसताना जमिनीपासून 100 किलोमीटरच्या उंचीवर बांधलेली आहेत. त्या काळात अत्याधुनिक यंत्रणा नसताना एका सरळ रेषेत मध्यावर अत्यंत सुबक आणि शिल्पाकृतीची सांगड घालून ही मंदिरं बांधण्यात आली आहेत. ही मंदिरं कशी बांधली आणि अगदी भारताच्या सरळ रेषेत मध्यावरच ती कशा प्रकारे वसवण्यात आली, याचं कोडं अद्यापही उलगडलं नाही..