शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बाहेर काहीच बोलू नका.!

By admin | Updated: August 6, 2014 02:52 IST

पक्षातील एकही गोष्ट बाहेर कळता कामा नये, आज मी जे काय सांगतो आहे, तेही कोणीच बाहेर बोलू नये, असा सज्जड दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र व गोव्यातील खासदारांना दिला.

रघुनाथ पांडे  - नवी दिल्ली
पक्षातील एकही गोष्ट बाहेर कळता कामा नये, आज मी जे काय सांगतो आहे, तेही कोणीच बाहेर बोलू नये, असा सज्जड दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र व गोव्यातील खासदारांना दिल्याने तासाभराच्या मोदीभेटीनंतर, ‘ते आले, त्यांनी हस्तांदोलन केले, कसे आहात विचारले आणि मग आम्ही चहापान घेतले.’ या कथेव्यतिरिक्त एकही वाक्य खासदार काढायला तयार नाहीत.
विशेष म्हणजे, खासदार आनंद झाला का, की गुरुमंत्र दिले तेसुद्धा सांगायला राजी नव्हते. तासाभराच्या भेटीत 2क् मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले; तर 4क् मिनिटे चहापान व परिचय झाला. 
सत्ता येण्याआधी आपण काय करतो आहोत, केले आहे. करणार आहोत असे गळ्यात जोर आणून सांगणारे भाजपाचे खासदार सत्तेत येताच चिडीचूप झाल्याचे धक्कादायक चित्र राजधानीत बघायला मिळत आहे. आधीच भाषिक मर्यादा व उत्तरेतील प्रभावामुळे मराठी खासदारांची दिल्लीत मुस्कटदाबी होते, पण प्रथमच पंतप्रधानांनी आमंत्रित केल्यावर त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, तो अनुभवही सांगण्यास एकही खासदार आजतरी राजी नाही.
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पुढय़ात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या लोकसभा व राज्यसभेतील खासदारांनी भेटीसाठी आमंत्रित केले. तीन दिवसांपूर्वी निमंत्रणो देण्यात आली होती. संसदेत दिवसभर थांबलेल्या नव्या खासदारांना आपण पंतप्रधानांना भेटणार याचे कमालीचे अप्रूप होते. 
सायंकाळ झाली, सा:यांची पावले पंतप्रधानांच्या 7, रेसकोर्स या निवासस्थाने वळली. सायंकाळी साडेसहानंतर तासभर हे सारे खासदार तिथे होते. राज्याशी संबंधित केंद्रातील मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील खासदारांची संख्या पूर्ण होती, असे सांगितले गेले.. पण जेव्हा तेथून परतले तेव्हा काही ज्येष्ठ खासदारांनी एकेका खासदारांना जवळ बोलावून माध्यमांना काहीच सांगू का, कुणी खोदून विचारलेच  किंवा परिचयातीलच पत्रकार असेल तर सांगा मोदी साहेबांचे चहापान होते, दुसरे काहीच नाही. झालेही तसेच, बहुतेक खासदारांनी मोबाइल स्वीच ऑफ ठेवले, काही जण तर बाथरूममध्ये होते. काही जण भोजनात व्यस्त होते. काहींशी संपर्क झाला तेव्हा ते म्हणाले, ‘छान झाली भेट, मोदीसाहेब हसतमुख होते.’ 
सूत्रंनी सांगितले की, पंतप्रधान आक्रमक होते. पण हसतहसत ते प्रत्येक खासदाराचा परिचय करून घेत होते. त्यांनी खासदारांच्या 
कामाबद्दल माहिती घेतली, कसे काम केले पाहिजे ते सांगून, कोणत्या मंत्र्यांबाबत काही तक्रार आहे का, असे विचारले, महाराष्ट्रातील निवडणूक जिंकलीच पाहिजे, त्यासाठी 
रूपरेषा निश्चित करा, असे सांगून खासदारांकडे निवडणुकीत असलेली जबाबदारी त्यांनी सांगितली. ती 
त्यांनी कशी पार पाडायची, त्याचे अहवाल दैनंदिन स्वरूपात कोणाला द्यायचे ते ठरविले जाईल, असे सांगितले. राज्यातील 
राजकीय परिस्थिती आपल्याला कशी अनुकूल करून घेता येईल यावर बोलले. काही बदल झालेच तर ते पक्ष हितासाठीच असतील, असे सांगण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. मात्र ते कोणते बदल असतील ते रहस्य कायम ठेवले.
 
मोदी उवाच़़़्
विधानसभा निवडणूक उमेदवारीसाठी शिफारस करू नका़ नातेवाइकांना तिकीट दिले जाणार नाही़ लोकांमध्ये जाऊन काम करा़ निवडणुकीचा सव्र्हे पूर्ण झाला असून, महाराष्ट्रात सरकार आपलं येणार आह़े पुन्हा निवडणूक लढवायची असेल तर प्रसार माध्यमांसमोर जाऊ नका़ एका खासदाराच्या पत्नीनं टोमॅटो महाग झाल्याचं सगळ्यांसमोर वक्तव्य केलं होतं, हे कितपत योग्य आहे, याचा विचार करा़