शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

प्यू रीसर्चचा अहवाल बघा नी एका मुलावर थांबू नका - VHP चं साकडं

By admin | Updated: April 4, 2015 08:51 IST

भारत 2050 मध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश होईल या प्यू रिसर्चच्या अंदाजाचा दाखला देत विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा हे टाळण्यासाठी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 4 - भारत 2050 मध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश होईल या प्यू रिसर्चच्या अंदाजाचा दाखला देत विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा हे टाळण्यासाठी हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यायला हव्या या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. जर, हिंदूंनी एका मुलावर समाधान मानलं तर कालौघात मुस्लीम या देशाचा ताबा घेतील अशी भीतीही विहिंपने घातली आहे.
याखेरीज घर वापसी हा अत्यंत वादग्रस्त असलेला या हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यक्रमही सुरूच राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. माझ्या रक्ताचा डीएनए तपासला तर तो इथल्या हिंदूशी समानधर्म दाखवेल या ज्युलियो रिबेरो यांच्या वक्तव्याचा दाखला देत आम्हीपण हेच सांगतोय असं परिषदेनं म्हटलं आहे.
प्यू रीसर्चच्या अहवालाचा दाखला देताना विहिंपचे आंतरराष्ट्रीय सचिव चंपत राय म्हणाले की किती मुलं जन्माला घालायची हा वैयक्तिक प्रश्न नाही, तसे असते तर या देशाची फाळणी झाली नसती असंही त्यांनी सांगितले.
घरवापसीबाबत बोलताना चंपत राय म्हणाले की नरेंद्र मोदी सरकारला आवडो वा ना आवडो हा कार्यक्रम सुरूच राहणार कारण यासाठीच विहिंपची स्थापना झालेली आहे. भारतातल्या प्रत्येकाचे पूर्वज कोण होते हे सांगणं आमचं काम आहे आणि ते आम्ही करणार अशी पुस्तीही राय यांनी जोडली.
प्रवीण तोगडियांना पश्चिम बंगालमध्ये भाषण करण्यास मज्जाव घातल्याबद्दल त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका केली आहे. अर्थात बंगालमधला हिंदू समाज जागा होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.