शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

सरकार बरखास्त करा -काँग्रेस

By admin | Updated: December 3, 2014 01:29 IST

छत्तीसगड येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काँग्रेसने रमणसिंग सरकारच्या बरखास्तीची मागणी लोकसभेत मंगळवारी केली.

नवी दिल्ली : छत्तीसगड येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काँग्रेसने रमणसिंग सरकारच्या बरखास्तीची मागणी लोकसभेत मंगळवारी केली. काँग्रेसचे ताम्रध्वज साहू यांनी, राज्यातील स्थानिक प्रशासन कोलमडल्याचे सांगून गेल्या काही वर्षात अनेक जवान ठार झाल्याची माहिती दिली.गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतरही राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही, असे सांगितले. गेल्या काही वर्षात येथे २५०० नागरिक ठार झाल्याचा आकडा दिला जात असून तो प्रत्यक्षात १० हजाराहून अधिक असल्याचा दावा त्यांनी केला.येथे कुठलेच प्रशासन नाही, कुठलीच गुप्तचर यंत्रणा कार्यरत नाही, अशा स्थितीत या राज्यातील सरकार तात्काळ बरखास्त केले जावे अशी मागणी त्यांनी केली. मात्र, हा पक्षाचा मुद्दा नसून तो राष्ट्रीय प्रश्न असल्याचे उत्तर त्यांना संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी दिले. गृहमंत्री राजनाथसिह हे घटनास्थळाला मंगळवारी भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या हल्ल्यात ठार झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)