शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

रेल्वे कॅफेटेरियात मिळणार २० रुपयांमध्ये दर्जेदार जेवण

By admin | Updated: January 2, 2016 16:38 IST

रेल्वे प्रवाशांना अवघ्या २० रुपयांमध्ये स्वच्छ व दर्जेदार जेवण देण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - रेल्वे प्रवाशांना अवघ्या २० रुपयांमध्ये स्वच्छ व दर्जेदार जेवण देण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली आहे. खाण्याच्या निकृष्ट दर्जाबद्दल रेल्वेच्या कॅटरिंग सेवेला अनेकवेळी टीकेला सामोरे जावे लागते. परंतु, आता रेल्वे मंत्रालयाने देशभरातल्या अनेक रेल्वे स्थानकांमध्येजन आधार कॅफेटेरिया सुरू करण्याचा निर्णय घेतला असून अवघ्या २० रुपयांमध्ये दर्जेदार जेवण देण्याची हमी घेतली आहे. तसेच, पिण्याचे शुद्ध पाणी मोफत असेल आणि जेवताना मिनरल वॉटर विकत घ्यावे लागणार नाही असादावाही करण्यात आला आहे.
कसे असेल जन आधार कॅफेटेरिया
 
- २४ तास सुरू राहील आणि सेल्फ सर्व्हिस प्रकारात मोडेल.
- जनता मील, इकॉनॉमी मिल व स्थानिक पदार्थ मिळणार.
- बहुतेक सर्व पदार्थ २० रुपयांपेक्षा कमी कमितीत मिळतिल.
- सगळे कॅफेटेरिया एअर कंडिशन्ड असतिल आणि जिथे तिकिट अनिवार्य आहे, अशाच भागात असतिल, ज्यामुळे केवळ रेल्वेच्या प्रवाशांनाच लाभ मिळेल.
- विविध प्रकारची आईस क्रीम ठेवण्यात येतील.
- पिण्याचे शुद्ध पामी मोफत असेल.
- स्वयंपाकघराचा भाग काचेच्या पडद्यामागे असेल, ज्यामुळे बाहेरुनही आतमधली स्वच्छता प्रवाशांना दिसेल.