शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

आपत्कालीन स्थितीत आता डायल करा 112 नंबर

By admin | Updated: May 8, 2016 18:55 IST

केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारतात 112 नंबरला आपत्कालीन नंबर होण्यासाठी मान्यता दिली आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 8- केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारतात 112 नंबरला आपत्कालीन नंबर होण्यासाठी मान्यता दिली आहे. 1 जानेवारी 2018पासून ही 112 नंबरची सेवा सुरू होणार असून, या सेवेअंतर्गत लोकांना पोलिसांकडून तात्काळ मदत मिळणार आहे. 
अमेरिकेच्या 911च्या आपत्कालीन नंबरच्या धर्तीवर 112 हा नंबर निवडण्याचा केंद्रीय दूरसंपर्क मंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. सिम कार्ड बंद झालेले अथवा आऊटगोइंग कॉलची सेवा खंडित झालेले ग्राहकही आपत्कालीन स्थितीत या नंबरवर फोन करू शकतात, अशी माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. प्रत्येक विभागासाठी वेगवेगळे विशेष नंबर देण्यात आले आहेत. पोलिसांसाठी 100 नंबर, फायर ब्रिगेडसाठी 101 नंबर, अँब्युलन्ससाठी 102 नंबर, आपत्कालीन स्थितीत 108 नंबर देण्यात आले आहेत. मात्र आता 112 नंबरवर यापैकी कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार आहे. कायद्यानुसार प्रत्येक मोबाईलमध्ये पॅनिक बटन नावानं ही यंत्रणा जोडण्यात येणार आहे. 
पॅनिक बटनद्वारे ग्राहकाला 112 नंबरवर आपत्कालीन कॉल करता येणार आहे. हा एक नंबर डायल केल्यास इतरही महत्त्वाच्या नंबरवर याची माहिती पोहोचणार आहे, अशी सुविधा देण्यात आली आहे. या पॅनिक बटनमध्ये जीपीएस यंत्रणाही बसवण्याची मोबाईल कंपन्यांना सक्ती करण्यात आली आहे.