शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आठ विहिरींमधील गाळ काढला धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम : पुढील दोन दिवस आणखी मोहीम, कुसुंबा तलावातील गाळही काढणार

By admin | Updated: May 11, 2016 00:26 IST

जळगाव- धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण भागातील सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमातून मंगळवारी म्हसावद, लोहारा ता.पाचोरा येथे प्रत्येकी एक, एरंडोलातील चार आणि कासोदा येथील दोन विहिरींमधील गाळ काढण्यात आला.

जळगाव- धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण भागातील सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमातून मंगळवारी म्हसावद, लोहारा ता.पाचोरा येथे प्रत्येकी एक, एरंडोलातील चार आणि कासोदा येथील दोन विहिरींमधील गाळ काढण्यात आला.
पैकी लोहारा येथील विहिरीमध्ये बर्‍यापैकी पाणीसाठा होत असून, त्यात मोटरपंपही बसविण्यात आला आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच ११ व १२ रोजी हा उपक्रम सुरू राहणार असून, आणखी २४ विहिरींमधील गाळ काढला जाणार आहे. म्हसावद येथील बस स्टॅण्डजवळील विहिरीमधून गाळ काढण्याचे काम करण्यात आले.
११ रोजी कुसुंबा, नशिराबाद, तरसोद व शहापूर व सोनारी ता.जामनेर येथील सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढला जाईल. तर १२ रोजी जामनेर व जळगाव शहरातील आठ विहिरींमधील गाळ काढला जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे रामभाऊ पोळ यांनी दिली.

दोन हजार कार्यकर्ते
या गाळ काढण्याच्या मोहिमेत प्रतिष्ठानचे दोन हजार कार्यकर्ते काम करीत आहेत. पुढील आठवड्यामध्ये कुसुंबा येथील तलावातून गाळ काढला जाणार आहे. तसेच जिल्हाभरातील ५०० विहिरींच्या जलपुनर्भरणासाठी कार्यवाही केली जाणार असल्याचे पोळ म्हणाले.

गाळ काढल्यानंतर ग्रा.पं.कडे कार्यवाही
गाळ काढल्यानंतर संबंधित गावातील ग्रा.पं. किंवा पालिकेला विहिरीत मोटारपंप बसविणे व इतर कार्यवाही करायची आहे. प्रतिष्ठानतर्फे फक्त विहिरींमधील गाळ काढण्याची मोहीम राबविली जात आहे.