शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

शहरांचा विकास आव्हान नसून संधी - नरेंद्र मोदी

By admin | Updated: October 22, 2015 15:02 IST

मागील सरकारने अतिशय वेगाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणचे विभाजन केले. त्यामुळे विनाकारण दोन्ही राज्यांमध्ये तणाव दिसून येतो. मात्र या दोन्ही राज्यांचे ह्दय तेलगू आहे हे कोणी विसरू नये.

ऑनलाइन लोकमत,

हैद्राबाद, दि. २२ - मागील सरकारने अतिशय वेगाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणचे विभाजन केले. त्यामुळे विनाकारण दोन्ही राज्यांमध्ये तणाव दिसून येतो. मात्र या दोन्ही राज्यांचे ह्दय तेलगू आहे हे कोणी विसरू नये. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. आंध्र प्रदेशची नवी राजधानी असलेल्या अमरावती शहराच्या भूमीपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणचे मुख्यमंत्री के.सी. राव उपस्थित होते. 
शहरांचा विकास हे आव्हान न समजता संधी समजणे गरजेचे आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांमध्ये पुढे जाण्याची शक्ती असून ही राज्ये देशातील आदर्श राज्ये ठरतील असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.
अमरावती शहराचा थोडक्यात आढावा - 
अमरावती हे शहर सुमारे 1800 वर्षांपूर्वी सातवाहन राजांची राजधानी होती. आता पुन्‍हा या शहराला राजधानीची नवीन ओळख मिळणार आहे. गुंटूर जिह्यातील अमरेश्वर मंदिराच्या नावावरून ‘अमरावती’ असे नवीन राजधानीचे नाव ठेवण्यात आले आहे. या शहराचे ऐतिहासिक, पौराणिक महत्‍त्‍व लक्षात घेऊनच अमरावतीला राजधानीचा दर्जा देण्‍याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे या राजधानीच्‍या भूमीपूजन समारंभ सोहळा विजया दशमीच्‍या मुहूर्तावर आयोजित करण्‍यात आला.