शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

शहरांचा विकास आव्हान नसून संधी - नरेंद्र मोदी

By admin | Updated: October 22, 2015 15:02 IST

मागील सरकारने अतिशय वेगाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणचे विभाजन केले. त्यामुळे विनाकारण दोन्ही राज्यांमध्ये तणाव दिसून येतो. मात्र या दोन्ही राज्यांचे ह्दय तेलगू आहे हे कोणी विसरू नये.

ऑनलाइन लोकमत,

हैद्राबाद, दि. २२ - मागील सरकारने अतिशय वेगाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणचे विभाजन केले. त्यामुळे विनाकारण दोन्ही राज्यांमध्ये तणाव दिसून येतो. मात्र या दोन्ही राज्यांचे ह्दय तेलगू आहे हे कोणी विसरू नये. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. आंध्र प्रदेशची नवी राजधानी असलेल्या अमरावती शहराच्या भूमीपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणचे मुख्यमंत्री के.सी. राव उपस्थित होते. 
शहरांचा विकास हे आव्हान न समजता संधी समजणे गरजेचे आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांमध्ये पुढे जाण्याची शक्ती असून ही राज्ये देशातील आदर्श राज्ये ठरतील असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.
अमरावती शहराचा थोडक्यात आढावा - 
अमरावती हे शहर सुमारे 1800 वर्षांपूर्वी सातवाहन राजांची राजधानी होती. आता पुन्‍हा या शहराला राजधानीची नवीन ओळख मिळणार आहे. गुंटूर जिह्यातील अमरेश्वर मंदिराच्या नावावरून ‘अमरावती’ असे नवीन राजधानीचे नाव ठेवण्यात आले आहे. या शहराचे ऐतिहासिक, पौराणिक महत्‍त्‍व लक्षात घेऊनच अमरावतीला राजधानीचा दर्जा देण्‍याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे या राजधानीच्‍या भूमीपूजन समारंभ सोहळा विजया दशमीच्‍या मुहूर्तावर आयोजित करण्‍यात आला.